Mla Rajan Salvi
Mla Rajan Salvi saam tv
महाराष्ट्र

असा सुटेल काेकणचा पाणी प्रश्न; राजन साळवींनी सूचवला मुख्यमंत्र्यांना उपाय

अमोल कलये

रत्नागिरी : रिफायनरी प्रकल्पासाठी (refinery project) लागणारे पाणी कोयना धरण (koyna dam) येथून द्यावे अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्याकडे केली आहे अशी माहिती सेना (shivsena) आमदार राजन साळवी (rajan salvi) यांनी (ratnagiri) येथे दिली. (barsu refinery project latest marathi news)

आमदार राजन साळवी म्हणाले मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात राजापुरातील गाळ उपशाचा उल्लेख करण्यात आला आहे. रिफायनरी प्रकल्पाच्या माध्यमातून अर्जुना नदीतील गाळ उपशाची मागणी करण्यात आली आहे.

हा प्रकल्प आल्यानंतर या भागातील अंतर्गत विकास निश्चित हाेईल. काेकणात पिण्याच्या पाणीचा तुटवडा भासताे. काेयना धरणाचे पाणी आणल्यास पाण्याचा प्रश्न शंभर टक्के मिटेल. काेयनेतील पाणी समुद्रात जाते. काेयनेत अफाट पाणी आहे. ते पाणी चिपळूण, राजापूरसह आपल्या भागात आल्यास पाण्याचा प्रश्न मिटेल असा विश्वास आमदार साळवींनी व्यक्त केला.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : गिरीश महाजन आणि भुजबळ यांच्यात बंद दाराआड चर्चा

Gauri Nalawade: माळरानी यावं गुलाबाचं फूल, गौरीच्या रुपाची पडली भूल!

Navi Mumbai Crime News: कंत्राटदाराने केली सहकाऱ्याच्या १० वर्षाच्या मुलाची हत्या, धक्कादायक कारण आलं समोर

Relationship Tips : डेट करणाऱ्या मुलीशी चॅटवर बोलताना 'ही' काळजी घ्या; प्रेमाचं नातं आणखी बहरेल

कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी ट्राय करा 'हे' Home Remedies

SCROLL FOR NEXT