रायगडच्या जिल्ह्याधिकारी निधी चौधरी यांची दीड वर्षात बदली महेंद्र कल्याणकर नवे जिल्हाधिकारी  राजेश भोस्तेकर
महाराष्ट्र

रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांची दीड वर्षात बदली महेंद्र कल्याणकर नवे जिल्हाधिकारी

रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांची आयटी विभागात मुंबई येथे प्रशासकीय बदली झाली आहे. रायगडचे नवे जिल्हाधिकारी म्हणून महेंद्र कल्याणकर यांची नियुक्ती शासनाने केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राजेश भोस्तेकर

रायगड : रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांची आयटी विभागात मुंबई येथे प्रशासकीय बदली झाली आहे. रायगडचे नवे जिल्हाधिकारी म्हणून महेंद्र कल्याणकर यांची नियुक्ती शासनाने केली आहे. निधी चौधरी यांची केवळ दीड वर्षात बदली करण्यात आली आहे. रायगडच्या विकासाच्या दृष्टीने जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी कोरोना काळात चांगले निर्णय घेतले होते.

हे देखील पहा -

त्यामुळे दीड वर्षात निधी चौधरी यांनी आपल्या कामाचा ठसा जिल्ह्यात उमटविला आहे.निधी चौधरी यांनी कोरोना प्रादुर्भाव सुरू होतानाच फेब्रुवारी 2020 मध्ये रायगड जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाल्या होत्या.

कोरोना संकट त्यानंतर आलेले निसर्ग चक्रीवादळ, महाड इमारत दुर्घटना, तौक्ते चक्रीवादळ, महाड पूर, दरड दुर्घटना या संकटातही निधी चौधरी यांनी चोख भूमिका बजावली. रायगडकरांच्या विकासासाठी त्यांनी राजकीय रोष पत्करून कामे केली आहेत. जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या बदलीने एक उत्तम अधिकारी गमावल्याची भावना रायगडकरांना जाणवणार हे नक्की.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saturday Horoscpe: कामात बढतीचे योग अन् कौतुकाची थाप, ४ राशींसाठी भरभराटीचा दिवस; वाचा शनिवारचे राशीभविष्य

महाराष्ट्रातला जगावेगळा निकाल, एकाच कुटुंबातील चौघेजण वेगवेगळ्या पक्षातून लढले आणि जिंकले, नेमकं काय राजकारण घडलं?

Maharashtra Elections Result Live Update: विक्रोळीत ठाकरे गटाच्या श्वेता पावसकर विजयी

Nisha Parulekar: अभिनय क्षेत्रातून थेट राजकारणात उडी; मुंबईच्या नगरसेविका निशा परुळेकर कोण आहेत?

Chanakya Niti: श्रीमंत होण्याआधी माणसाच्या विचारांमध्ये कोणते बदल केले पाहिजेत?

SCROLL FOR NEXT