Rahuri Bajar Samiti Saam tv
महाराष्ट्र

Rahuri Bajar Samiti: ४० टक्के निर्यात शुल्काच्या निर्णयाविरोधात राहुरी बाजार समिती बंद

Rahuri News : ४० टक्के निर्यात शुल्काच्या निर्णयाविरोधात राहुरी बाजार समिती बंद

Rajesh Sonwane

सचिन बनसोडे

राहुरी (अहमदनगर) : २४१० रुपये दराने कांदा खरेदी म्हणजे सरकारकडून शेतकऱ्यांची दिशाभुल करत असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी (Farmer) संघटनेने केला आहे. केंद्र सरकारने कांदा निर्यात (Rahuri) शुल्क ४० टक्के वाढविले आहे. या विरोधात आज राहुरी बाजार समितीमधील लिलाव बंद ठेवत आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे. (Breaking Marathi News)

अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी आणि श्रीरामपूर बाजार समितीत आज कांदा लिलाव बंद ठेवत व्यापा-यांनीही शेतक-यांच्या आंदोलनाला पाठींबा दिला आहे. गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात विविध ठिकाणी आंदोलन केले जात असून केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात शेतकरी आक्रमक होताना दिसत आहेत.  

केंद्र सरकार २४१० रुपये दराने महाराष्ट्रातील २ लाख मेट्रिक टन कांदा (Onion) खरेदी करणार असून नाशिक, अहमदनगरमध्ये विशेष खरेदी केंद्र उभारणार येणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. मात्र शेतकरी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेने हा निर्णय म्हणजे शेतकऱ्यांची दिशाभूल असल्याचा आरोप केला. शेतकऱ्यांच्या कांद्याला ४०० ते ५०० रुपये दर मिळत असताना सरकार झोपले होते का? असा सवाल देखील शेतकऱ्यांनी केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Zakir Khan: 'प्रकरण हाताबाहेर जाण्यापूर्वी...' झाकीर खानने केली मोठी घोषणा, स्टेज शोमधून घेणार ब्रेक

नाशिकमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीत शिवतांडव नृत्य ठरले विशेष आकर्षण|VIDEO

IPS अंजना कृष्णा प्रकरणात मिटकरींचा यू-टर्न; आधी चौकशीची मागणी,आता दिलगिरी

Anant Chaturdashi 2025 live updates : कोल्हापुरात गणेश विसर्जन मिरवणूक रेंगाळली

Dhokla Recipe : ढोकळा जाड होतो? बॅटर नीट होतंच नाही? वाचा मऊसुत ढोकळ्याची रेसिपी

SCROLL FOR NEXT