बुलढाणा जिल्ह्यात फक्त 47 टक्केच पाणीसाठा; भविष्यात पाणी टंचाईची शक्यता! संजय जाधव
महाराष्ट्र

बुलढाणा जिल्ह्यात फक्त 47 टक्केच पाणीसाठा; भविष्यात पाणी टंचाईची शक्यता!

मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी बुलढाणा जिल्ह्यात कमी पर्जन्यमान झाल्याने यावर्षी जिल्ह्यातिल सर्व प्रकल्पातिल जलसाठा फक्त 47 टक्के आहे.

संजय जाधव, साम टीव्ही

बुलढाणा : मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी बुलढाणाBuldhana जिल्ह्यात कमी पर्जन्यमान झाल्याने यावर्षी जिल्ह्यातिल सर्व प्रकल्पातिल जलसाठा Water reservesफक्त 47 टक्के असल्याने भविष्यात बुलढाणा वासियाना मोठ्या भीषण पाणी टंचाई ला सामोरे जावे लागनार असल्याचे चित्र स्प्ष्ट झाले आहे.Possibility of future water scarcity in Buldhana district

हे देखील पहा-

बुलढाणा जिल्ह्यातिल 13 तालुक्यातील 1420 गावे असून पाटबंधारे विभागा अंतर्गत 3 मोठे प्रकल्प, 7 माध्यम प्रकल्प व 81 लघु प्रकल्प आहेत जिल्ह्याची पावसाची सरासरी 734 मिमी असून यावर्षी फक्त मेहेकर तालुक्यात सर्वात जास्त पाऊस झाल्याने तालुक्यातील दोन मध्यम प्रकल्प कोराडी व उतावळी हे दोन प्रकल्प 100 टक्के भरले आहेत बाकी प्रकल्पात अत्यल्प जलसाठा उपलब्ध आहे केवळ 47 टक्के जलसाठा उपलब्ध असल्याची प्रतिक्रिया पाटबंधारे विभागाछता उपकार्यकारी अभियंता क्षितिजा गायकवाड़ यानी दिली आहे.

आता बाकी संपूर्ण जिल्हा कोरडा असून पुढील काळात पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याचे चिन्ह दिसत आहेत जिल्हा प्रशासनाने आताच पिण्याच्या पाण्यासाठी उपाय योजना करणे आवश्यक असल्याचे मत जिल्हवासियांनी व्यक्त केले आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: महानगरपालिकेच्या वेळेस राष्ट्रवादी बरोबर युती करणं हा चुकीचा निर्णय; सपकाळ

Manoj Jarange Health : मनोज जरांगे पाटील यांची तब्येत पुन्हा बिघडली

Wednesday Horoscope : 6 राशींची होणार चांदी, काहींना डोकं शांत ठेवण्याची गरज; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Metro 13 Update : मुंबई मेट्रो आता वसई-विरारपर्यंत धावणार; १७,७२४.९९ कोटी खर्च, २५.०३ किमी लांबी, १६ स्थानके, प्रवासाचा वेळ अर्ध्यावर

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! महागाई भत्त्यात वाढ, फडणवीस सरकारचा निर्णय; या तारखेपासून लागू

SCROLL FOR NEXT