''स्थानिक निवडणुकात वेगवेगळे लढलो नाही तर विरोधकांचा फायदा होईल'' साम टीव्ही
महाराष्ट्र

''स्थानिक निवडणुकांत वेगवेगळे लढलो नाही तर विरोधकांचा फायदा होईल''

पक्ष्याचा विस्तार वाढवणे सर्वांचा अधिकार आहे. महाविकास आघाडी सरकार बाबत नाना पटोले जे म्हणाले ते ऐकले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पक्ष्याचा विस्तार वाढवणे सर्वांचा अधिकार आहे. महाविकास आघाडी सरकार बाबत नाना पटोले जे म्हणाले ते ऐकले. पाच वर्षे आम्ही उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये राहणार पण स्थानिक निवडणूक स्वतंत्र लढणार हे प्रत्येकाचे आहे. कोल्हापूरला आम्ही आणि काँग्रेस एकत्र लढलो. जर आम्ही वेगवेगळे लढलो नाही तर विरोधकांचा फायदा होईल. म्हणून लढणे वेगवेगळे आणि निवडणुकी नंतर एकत्र येणे वेगळे. असे मत मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले. ते सांगली मध्ये बोलत होते. 

ठीक आहे. गुन्हा नोंद झाला. पण अजित पवार कठोर प्रशासक आहेत. पण त्यांनी दिलगिरी व्यक्त केली होती. त्यांना पहिल्या पासून कोरोनाच्या काळात गर्दी आवडत नव्हती. लोक अचानक पने आले. पण त्यांनी कठोर भूमिका घेतली आहे. मात्र प्रताप सरनाईक यांच्या पत्रावर वर बोलणे हसन मुश्रीफ याने टाळले आहे.. 

मराठा समाज आरक्षण देणं हे राज्य सरकारच्या हातात राहिले नाही. तसेच आरक्षण देत असताना दोन्ही पक्ष्याने चुका केल्या आहेत. आम्ही पहिला प्रयत्न केला की आम्ही मागास आयोग न नेमता राणे समिती नेमली. ही आमची चुक होती. नंतर युती सरकार आल्यावर अधिकार नसताना कायदा पास केला. ही त्यांची चुक होती. त्यामुळे दोघांनी चुका केल्यानंतर मराठा समाजाने सहनशीलता किती सहन करायची. त्यामुळे दोघांनी मिळून आरक्षण मिळवून देणे गरजेचे आहे.

पश्चिम महाराष्ट्रामध्ये रुग्ण संख्या जास्त होती. पण राज्यात कोरोना संख्या कमी होत असताना या तिन्ही जिल्ह्यात रुग्ण वाढले होते. पण या महिना अखेर पर्यंत राज्यात जी परिस्थिती आहे. तशी या तिन्ही जिल्ह्यात होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uber Driver Viral Video : 'मी पोलिसांना घाबरत नाही जा...', आधी महिला प्रवाशांना शिवीगाळ, नंतर मारण्यासाठी धावला; उबर चालकाचा VIDEO व्हायरल

Maharashtra Live News Update: बार्शी तालुक्यात एकाच दिवशी दोन शेतकऱ्यांची आत्महत्या

ESIC Recruitment: सरकारी नोकरीची संधी; ESIC मध्ये भरती सुरु; पगार मिळणार १,०६,००० रुपये; अर्ज कसा करावा?

Buldhana : अतिवृष्टीमुळे शेती गेली खरडून; कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचा कसा, शेतकऱ्याचा सरकारला प्रश्न

पुराच्या पाण्यातून घरात साप शिरला, सर्पदंशाने शेतकऱ्याचा मृत्यू; सोलापुरमध्ये हळहळ

SCROLL FOR NEXT