bullock cart 
महाराष्ट्र

विद्यार्थ्यांना सोडायला फुलांनी सजलेली बैलगाडी

विद्यार्थ्यांना सोडायला फुलांनी सजलेली बैलगाडी

दिनू गावित

नंदुरबार : दोन वर्षानंतर पहिली ते चौथीपर्यंतच्‍या शाळा आजपासून सुरू झाल्‍या. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चक्‍क बैलगाडीत बसवून शाळेपर्यंत सोडण्यात आले. यानंतर जिल्हा परिषदेचे सीईओ रघुनाथ गावडे व शिक्षणाधिकारी राहुल चौधरी यांनी विद्यार्थ्यांना पुष्प देऊन प्रवेशद्वाराजवळ स्वागत केले.

कोरोनामुळे शाळा बंद असल्‍याने शाळांचे आवार मुलांविना सुरे होते. अनेक दिवसानंतर शाळेचा आवार आज मुलांच्‍या किलबिलाटाने बहरला. तत्‍पुर्वी शाळा सुरू होणार असल्‍याने शाळेची देखील तयारी केलेली होती. कधी नव्‍हे ते मुले शाळेत येत असल्‍याने त्‍यांचे स्‍वागत प्रत्‍येक शाळेत झाले. परंतु, विद्याथ्‍र्यांना सोडायला बैलगाडीच आली हे अनोखे चित्र देखील आज पहायला मिळाले.

फुलांनी सजलेली बैलगाडी

नंदुरबार जिल्ह्यात ग्रामीण भागातील शाळा आजपासुन सुरु झाल्या असुन, विद्यार्थ्यांचे शाळांमध्ये वाजत गाजत पुष्पगुच्छ देवुन स्वागत करण्यात आले आहे. नंदुरबार जिल्ह्यातल्या खोडसगाव येथील शाळेत खास बैलगाडी सजवुन विद्यार्थ्यांना त्यात बसवुन त्यांना शाळेपर्यत आणण्यात आले. यावेळी शाळेच्या प्रवेशद्वारावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे व शिक्षणाधिकारी राहुल चौधरी यांनी बालकांना पुष्प देवुन त्यांचे शाळेत स्वागत केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भाजपच्या आमदाराने शिवसेना आमदाराच्या घरी 100 पोलीस मध्यरात्री घरात पाठवले पहा

Local Body Election : भाजपचा प्रचार का करतो? काँग्रेस नेत्याने कारमध्ये कोंबून मारले, नागपूर पोलिसांनी केली अटक

Budh Gochar: 12 महिन्यांनी बुध करणार गुरुच्या राशीत प्रवेश; 'या' राशींच्या घरात लक्ष्मीच्या पावलांनी येणार पैसा

Success Story: हालाखीची परिस्थिती, शाळेसाठी रोज ६ किमी पायपीट; मोठ्या जिद्दीने क्रॅक केली UPSC; IPS सरोज कुमारी यांचा प्रवास

BMC Election : बीएमसीत मनसे ठरणार किंगमेकर? महायुतीला रोखण्यासाठी काँग्रेस भूमिका बदलणार?

SCROLL FOR NEXT