महाराष्ट्र

काश्मीर घाटीतील पंडितांच्या हत्येचा निषेध

काश्मीर घाटीतील पंडितांच्या हत्येचा निषेध

दिनू गावित

नंदुरबार : काश्मीर घाटीमध्ये पंडितांच्या हत्येची घटना घडली. या घटनेच्‍या विरोधात नंदुरबारमध्ये विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्‍यावतीने निषेध आंदोलन केले. तसेच पाकिस्‍तानला सडेतोड उत्‍तर देण्याबाबत निवेदन देण्यात आले. (nandurbar-news-bajarang-dal-Protest-against-the-killing-of-Pandits-in-Kashmir-Valley)

काश्मीर घाटीत सात भारतीय नागरिकांची केली गेलेली हत्या, तसेच नवरात्रीच्या सुरुवातीलाच झालेल्या शिख महिला शिक्षिकेच्‍या हत्येच्या निषेधार्थ नंदुरबार शहरातील सुभाष चौक येथे विश्व हिंदू परिषद बजरंग दल कार्यकर्त्यांच्यावतीने तीव्र चिंता व आक्रोश व्यक्त करीत निदर्शने करण्यात आली. यासंदर्भात जिल्हाधिकार्‍यांना निवेदन सादर करून जिहादी आतंकवादाचा पूर्णतः विनाश करण्यासाठी पाकिस्तानला 'न भूतो न भविष्यती' असे उत्तर द्यावे. तसेच हिंदू पंडितांना काश्मीर घाटीत पुनर्स्थापित करून स्वच्छंदी जीवन जगण्यासाठी सुयोग्य व्यवस्था प्रस्थापित करावी; अशी मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tejasswi Prakash: मराठमोळी अभिनेत्री तेजस्वी प्रकाशने मुंबईत खरेदी केलं अलिशान फ्लॅट, किंमत वाचून व्हाल अवाक

अहमदनगरमध्ये CRPF जवानांचा ट्रक कालव्यात कोसळला; स्थानिक पोलीस आणि नागरिकांची मदतीसाठी धावाधाव

Maharashtra Live News Update: काही राजकीय लोकांचा भ्रमाचा भोपळा लवकरचं फुटेल, आशिष शेलारांचा रोहित पवारांना टोला

T20 World Cup : सुपर ८ सामन्यांवेळी पाऊस पडला, तर गोंधळात पडू नका! ICC चे नियम जाणून घ्या

दुःखाचा डोंगर कोसळला! मुलीच्या लग्नाचा बस्ता आणण्याच्या दिवशीच घरी आणला वडिलांचा मृतदेह

SCROLL FOR NEXT