महाराष्ट्र

काश्मीर घाटीतील पंडितांच्या हत्येचा निषेध

काश्मीर घाटीतील पंडितांच्या हत्येचा निषेध

दिनू गावित

नंदुरबार : काश्मीर घाटीमध्ये पंडितांच्या हत्येची घटना घडली. या घटनेच्‍या विरोधात नंदुरबारमध्ये विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्‍यावतीने निषेध आंदोलन केले. तसेच पाकिस्‍तानला सडेतोड उत्‍तर देण्याबाबत निवेदन देण्यात आले. (nandurbar-news-bajarang-dal-Protest-against-the-killing-of-Pandits-in-Kashmir-Valley)

काश्मीर घाटीत सात भारतीय नागरिकांची केली गेलेली हत्या, तसेच नवरात्रीच्या सुरुवातीलाच झालेल्या शिख महिला शिक्षिकेच्‍या हत्येच्या निषेधार्थ नंदुरबार शहरातील सुभाष चौक येथे विश्व हिंदू परिषद बजरंग दल कार्यकर्त्यांच्यावतीने तीव्र चिंता व आक्रोश व्यक्त करीत निदर्शने करण्यात आली. यासंदर्भात जिल्हाधिकार्‍यांना निवेदन सादर करून जिहादी आतंकवादाचा पूर्णतः विनाश करण्यासाठी पाकिस्तानला 'न भूतो न भविष्यती' असे उत्तर द्यावे. तसेच हिंदू पंडितांना काश्मीर घाटीत पुनर्स्थापित करून स्वच्छंदी जीवन जगण्यासाठी सुयोग्य व्यवस्था प्रस्थापित करावी; अशी मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ratnagiri Tourism : रत्नागिरीत लपलेले ५ किल्ले, उन्हाळ्याच्या सुट्टीत करा इतिहासाची सफर

Bhooth Bangla Collection : पैसाच पैसा! अक्षय कुमारचा 'भूत बंगला' थिएटरमध्ये घालतोय धुमाकूळ, १०० कोटींपासून काही पावले दूर

Gold News : सोनं खरेदी करण्याचा आजचा दिवस शुभ, ६ महिन्यांत सोन्याच्या दरात ४३००० रुपयांची वाढ

Maharashtra News Live Update: TCS प्रकरणात पीडितेचा धक्कादायक जबाब, आरोपी रात्री उशिरा व्हॉट्सॲपवर करत होता अश्लील मेसेज

Maharashtra Marriage Crisis : लग्नाच्या नावाखाली दलालांनी लुटलं, तरुणांनी केली आत्महत्या, राज्यातील भीषण वास्तव

SCROLL FOR NEXT