अंबरनाथ-बदलापूर रेल्वे स्थानकांदरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड झाली आहे. त्यामुळे अंबरनाथवरून कर्जतकडे जाणारी रेल्वेसेवा अर्ध्या सायंकाळी 7.30 पासून विस्कळीत झाली आहे. अतिरिक्त इंजिन मागवून मालगाडी पुढे नेण्यात येणार असल्याची माहिती आहे. वागणी आणि बदलापूरच्या मध्ये ही मालगाडी बंद पडली आहे. त्यामुळे बदलापूर कर्जतला जाणाऱ्या सर्व गाड्या उशिराने धावणार आहेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.