cm Eknath shinde, deputy cm devendra fadnavis,  saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Political Crisis : '...अन्यथा जनता यांचा बाजार उठविल्याशिवाय राहणार नाही'

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या निकालावर राज्यातील नेते त्यांचे मत व्यक्त करु लागले आहेत.

Siddharth Latkar

- विनायक वंजारे

Mla Vaibhav Naik News : सध्याचे सरकार हे नितिमत्तेला धरून नाही, त्यामुळे सरकारने त्वरित राजीनामा द्यावा अन्यथा जनता ह्यांचा बाजार उठविल्याशिवाय राहणार नाही असे मत आमदार वैभव नाईक यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र राज्याच्या सत्तासंघर्षावरील सर्वाेच्च न्यायालयाच्या निकालावर (Supreme Court Final Decision on Shivsena Case) आमदार वैभव नाईक साम टीव्हीशी बाेलत हाेते. (Maharashtra News)

आमदार वैभव नाईक म्हणाले महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर निकाल देताना सुप्रीम कोर्टाने काही निरीक्षण नाेंदवली. त्याती तीन महत्वाची निरीक्षणं पाहता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांनी स्थापित केलेले सरकार हे बेकायदेशिर ठरत आहे.

नाईक पुढं म्हणाले उद्धव ठाकरे यांनी त्यावेळी नैतिकतेस धरुन राजीनामा दिला हाेता. या सरकराने विशेषत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नैतिकता पाळून राजीनामा द्यावा. अन्यथा जनता ह्यांचा बाजार उठविल्याशिवाय राहणार नाही असेही नाईक यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Evil Eye: नजर लागल्यावर दिसू लागतात 'हे' ४ संकेत, मुळीच करू नका दुर्लक्ष!

Tulja Bhawani : तुळजाभवानी देवीचे १ ऑगस्टपासून दर्शन बंद; भाविकांसाठी केवळ मुखदर्शन

Maharashtra Politics : जुन्या कार्यकर्त्यांनी सतरंज्या उचलायच्या का? भाजपमधील इनकमिंगवरून माजी आमदाराने सांगितली मनातील सल

Ind vs Eng Test : इंग्लंडला मोठा धक्का; बेन स्टोक्ससह हुकमी गोलंदाज ओव्हल कसोटीतून बाहेर, प्लेइंग ११ मध्ये ४ बदल

Maharashtra Live News Update: राष्ट्रीय समाज पक्षाची शुक्रवारी पुण्यात बैठक

SCROLL FOR NEXT