cm Eknath shinde, deputy cm devendra fadnavis,  saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Political Crisis : '...अन्यथा जनता यांचा बाजार उठविल्याशिवाय राहणार नाही'

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या निकालावर राज्यातील नेते त्यांचे मत व्यक्त करु लागले आहेत.

Siddharth Latkar

- विनायक वंजारे

Mla Vaibhav Naik News : सध्याचे सरकार हे नितिमत्तेला धरून नाही, त्यामुळे सरकारने त्वरित राजीनामा द्यावा अन्यथा जनता ह्यांचा बाजार उठविल्याशिवाय राहणार नाही असे मत आमदार वैभव नाईक यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र राज्याच्या सत्तासंघर्षावरील सर्वाेच्च न्यायालयाच्या निकालावर (Supreme Court Final Decision on Shivsena Case) आमदार वैभव नाईक साम टीव्हीशी बाेलत हाेते. (Maharashtra News)

आमदार वैभव नाईक म्हणाले महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर निकाल देताना सुप्रीम कोर्टाने काही निरीक्षण नाेंदवली. त्याती तीन महत्वाची निरीक्षणं पाहता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांनी स्थापित केलेले सरकार हे बेकायदेशिर ठरत आहे.

नाईक पुढं म्हणाले उद्धव ठाकरे यांनी त्यावेळी नैतिकतेस धरुन राजीनामा दिला हाेता. या सरकराने विशेषत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नैतिकता पाळून राजीनामा द्यावा. अन्यथा जनता ह्यांचा बाजार उठविल्याशिवाय राहणार नाही असेही नाईक यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai : फलटणच्या डॉक्टरने मुंबईत संपवलं आयुष्य, हातावर लिहिलेल्या मेसेजमध्ये केले गंभीर आरोप; वैद्यकीय अधीक्षक निलंबित

Maharashtra News Live Update:राहुल गांधी यांना सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणाचे दिले जाणार निमंत्रण

Tea vs Coffee: चहा की कॉफी, आरोग्यासाठी सर्वात जास्त घातक काय? जाणून घ्या!

Auto Taxi Fares Increase: सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री, आजपासून रिक्षा-टॅक्सीचा प्रवास महागला; प्रति किमी किती रुपये मोजावे लागणार?

Heart Attack : पहिला हार्ट अटॅक आलाय? वेळीच व्हा सावधान! 'ही' १ चूक अन्...

SCROLL FOR NEXT