Jayant Patil Saam tv
महाराष्ट्र

Jayant Patil: सरकार गोंधळलेले, सर्वांना एकत्रित कसं ठेवायचे हा सरकारसमोर प्रश्न; जयंत पाटील

सरकार गोंधळलेले, सर्वांना एकत्रित कसं ठेवायचे हा सरकारसमोर प्रश्न; जयंत पाटील

दीपक क्षीरसागर

लातूर : जनतेचा आता फारसा प्रतिसाद मिळत नाही. हे राज्‍य सरकारला दिसत आहे. त्यामुळेच त्यांना आता भीती असल्याने सरकार सध्या गोंधळलेले आहे. सर्वांना एकत्रित (Latur News) कसं ठेवायचं हाच मोठा प्रश्न सरकारसमोर आहे; अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी दिली आहे. (Maharashtra News)

औसा इथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्‍यानिमित्ताने जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधल्‍यानंतर माध्‍यमांशी बोलताना प्रतिक्रीया दिली.

म्‍हणून सरकारला निवडणुका टाळायच्या

गेल्या अनेक महिन्यांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि मंत्रिमंडळाचा विस्तार या दोन्ही गोष्टी सरकारला टाळायच्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आपण निवडून येवू शकत नाही. यामुळे निवडणुका सरकारला टाळायच्या आहेत. तर दुसरीकडे मंत्रिमंडळ विस्तार केला; तर ज्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार नाही, ते सोडून जाणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed News : बीडमध्ये पावसाचा कहर; जिल्ह्यातील शाळा-कॉलेजला उद्या सुट्टी जाहीर

BMC Election 2025 : ठाकरे बंधू एकत्र, मुंबई महापालिका कोण जिंकणार? भाजप नेत्यांचं मोठ भाष्य, VIDEO

Pune Rain: लोणी काळभोरमध्ये पावसाचं थैमानं, शेती पाण्याखाली, घरात शिरलं पाणी; पाहा ड्रोन VIDEO

India Pakistan Cricket Match:भारताने पाकिस्तानला हरवले, पण पहलगाम हल्ल्यामुळे देशभरात क्रिकेटचा उत्साह ठप्प

Akola Accident : अकोल्यात रेल्वे स्थानकावर भयंकर अपघात; उतरताना प्रवासी ट्रेन अन् फलाटाच्या फटीत अडकला

SCROLL FOR NEXT