शांतता फेरी
शांतता फेरी लक्ष्मण सोळुंके
महाराष्ट्र

जालना: विहीरीत पोहण्याच्या किरकोळ वादातून 20 वर्षीय मुलाचा खून; शहरातून आज शांतता फेरी

लक्ष्मण सोळुंके

लक्ष्मण सोळुंके

जालना: जालन्यातील अंबडमध्ये विहिरीत पोहण्याच्या वादातून झालेल्या दोन मुलांमधील किरकोळ वादातून एका मुलाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण करण्यात आली होती. मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. त्यामुळे आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी शहरातून शांतता फेरी काढण्यात आली आहे. (Jalna Crime News)

20 वर्षीय रामेश्वर खरात असं मृत्युमुखी पडलेल्या मुलाचं नाव आहे. या प्रकरणी मयत मुलाच्या काकांच्या फिर्यादीवरून अंबड पोलीस ठाण्यात 15 जणांविरोध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे देखील पहा-

दरम्यान, आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावं या मागणीसाठी आज अंबडमध्ये विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, व्यापारी महासंघाच्या वतीने शांतता फेरी काढून आरोपींना अटक करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी शहरातील बाजारपेठ देखील बंद ठेवण्यात येऊन कडकडीत बंद पाळण्यात आला. यावेळी पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Supreme Court: ...तर मानधन सोडा, घशाला आराम द्या; रोहतगींच्या त्या विनंतीवर CJI चंद्रचूड यांचं उत्तर

Pune Crime: कात्रज,स्वारगेट परिसरात दोन जणांचा खून; शिवीगाळ केल्याच्या वादातून एकाने डोक्यात घातला दगड

Maharashtra Drought: राज्यात पाणीटंचाईच्या झळा तीव्र; नद्या आटल्या, विहिरी कोरड्याठाक, हंडाभर पाण्यासाठी वणवण

Lok Sabha Election: तिसरा टप्पा BJP साठी महत्त्वाचा, 2019 मध्ये याच टप्प्यात मिळालं होतं मोठं यश; यंदा काय आहे राजकीय परिस्थिती?

MI vs SRH,IPL 2024: हैदराबादवर सूर्या कोपला! शतकी खेळीनं मुंबईच्या लल्लाटी विजयी 'तिलक', प्ले ऑफची समीकरणंच विस्कटली

SCROLL FOR NEXT