deepak kesarkar narayan rane 
महाराष्ट्र

...तर आम्ही मागे-पुढं पाहणार नाही; केसरकरांचा राणेंना इशारा

अनंत पाताडे

सिंधूदूर्ग : मी १७ तारखेपर्यंत वाट पाहीन, त्यानंतर देखील भुमिका बदलली नाही तर काेकणच्या जनतेच्या हितासाठी विकासाच्या संघर्षाबराेबर राजकीय संघर्ष अटळ असल्याची भुमिका शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी येथे स्पष्ट केले. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेवर केसरकर बाेलत हाेते.

सध्या सिंधूदूर्गात जी राजकीय यात्रा सुरु आहे त्यातील भाषणात बदल असल्याचे पहावयास मिळत आहे. आज जे काही बदलले आहे त्यामध्ये न्यायालयाचा फार माेठा वाटा आहे असेही केसरकरांनी नमूद केले. न्यायालयाने सांगितले भडक भाषणा हाेता कामा नये यासाठी आता ते विकासाचे मुद्दे मांडत असल्याचे केसरकरांनी राणेंविषयी deepak kesarkar narayan rane बाेलतना सांगितले.

ते म्हणाले स्वतःला काही मिळवायचा आहे त्यापेक्षा लाेकांना मी काय देऊ शकताे याचा विचार त्यांनी करावा. त्यासाठीचे असलेले उर्वरीत आयुष्य त्यांनी खर्च करावे. येत्या १७ तारखेस उच्च न्यायालयाचा निकाल आहे. या निकालानंतर त्यांनी भुमिका बदलली नाही तर संघर्ष अटळ आहे असे केसरकरांनी स्पष्ट केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tringalwadi Killa : ऐतिहासिक ठिकाणी फिरायला जायचंय? त्रिंगलवाडी किल्ला ठरेल बेस्ट

Karishma Kapoor: ५१ वर्षांच्या करिश्माचा काय आहे स्किन केअर सिक्रेट; जाणून घ्या

Maharashtra Politics : शिंदे गटाला भाजपकडून धक्का! शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह अनेक कार्यकर्त्यांनी हाती घेतलं 'कमळ'

Mahadev Munde Case : महादेव मुंडे हत्या प्रकरणात कोणाचा हात? शिवराज बांगर यांनी केला धक्कादायक आरोप

ठाकरे बंधू एकत्र आल्याचा धसका, CM फडणवीसांनी सांगितला निवडणूक प्लान | VIDEO

SCROLL FOR NEXT