Ahmednagar: नदीपात्रातील वाळू उपशाच्या नवीन धोरणाला शेतकऱ्यांचा विरोध गोविंद साळुंके
महाराष्ट्र

Ahmednagar: नदीपात्रातील वाळू उपशाच्या नवीन धोरणाला शेतकऱ्यांचा विरोध

राज्याच्या महसूल विभागाने वाळू उपसा संबंधी आणलेल्या नवीन धोरणाला अहमदनगर जिल्ह्यातून व्यापक स्वरुपात विरोध होत आहे.

गोविंद साळुंके

अहमदनगर: राज्याच्या (state) महसूल विभागाने वाळू उपसा संबंधी आणलेल्या नवीन धोरणाला अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातून व्यापक स्वरुपात विरोध (Protest) होत आहे. वाळू उपशामुळे नदीपात्राची अक्षरशः चाळण झाली असून गुन्हेगारी फोफावत आहे. त्यामुळे सरकारने (government) वाळू ऐवजी क्रश सारख्या इतर माध्यमांचा वापर करावा, अशी मागणी शेतकरी (Farmers) वर्गातून होत आहे. (Farmers oppose new policy sand dredging river basins)

हे देखील पहा-

सरकारच्या 3 ते 5 वर्षाकरिता वाळू लिलाव करण्याच्या नवीन धोरणा विरोधात नदीकाठचे (river) शेतकरी विरोध करू लागले आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील सामाजिक आणि राजकीय (Political) कार्यकर्ते तसेच नदीकाठच्या शेतकऱ्यांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे.

सरकारने यापुढे आता वाळू (Sand) उपसा बंद करून पर्यावरणाचा ढासळलेला समतोल सावरण्याचे काम करावे, अशी भूमिका नव्याने समोर येत आहे. त्यामुळे नवीन वाळू उपशाच्या धोरणाला नदीकाठच्या शेतकर्‍यांचा कडाडून विरोध होत आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nag Panchami 2025: नागपंचमीला शिवलिंगावर या ३ गोष्टी अर्पण केल्याने दूर होतात संकटं

Dhadgaon News : अंगणवाडी मदतनीस पदावर नियुक्त महिलेला मारहाण; नंदुरबार जिल्ह्यातील धक्कादायक घटना

Coconut Water: नारळ पाणी प्यायल्यानंतर 'या' गोष्टी खाणं टाळा, नाहीतर...

DIY Homemade Rakhi : घरीच बनवा या सुंदर राखी डिझाईन्स, रक्षाबंधनाचा सण होईल खास

Train Accident : १०० प्रवाशांना घेऊन जाणारी ट्रेन रुळावरून घसरली

SCROLL FOR NEXT