शेतकऱ्यांनी जाळला बजाज अलायन्स इन्शुरन्स कंपनीचा बोर्ड कैलास चौधरी
महाराष्ट्र

शेतकऱ्यांनी जाळला बजाज अलायन्स इन्शुरन्स कंपनीचा बोर्ड

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

-- कैलास चौधरी

उस्मानाबाद - बजाज अलायन्स कंपनीने उस्मानाबाद जिल्ह्यातील केवळ सहा मंडळातील शेतकऱ्यांनाच सोयाबीन अग्रिम मंजूर करून उर्वरित 36 मंडळे अग्रिम देण्यासाठी वगळली आहेत. तसेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सोयाबीनसाठी प्रती हेक्टरी सरासरी 20 हजार रुपयेच अंतिम पिकविमा देण्यास मान्यता दिली आहे.

त्यामुळे शेतकरी चांगलेच आक्रमक आक्रमक होत आहेत आज उस्मानाबाद शहरात असलेल्या बजाज अलायन्स कंपनीच्या कार्यालय येथे काही शेतकरी पोहचले नुकसान जास्त असताना विमा कमी का दिला याचा जाब विचारण्यासाठी शेतकरी या कार्यालयात पोहोचले.

मात्र, या दरम्यान कार्यालय बंद असल्याने शेतकऱ्यांचा संताप अनावर झाला त्यामुळे येथे पोहोचलेल्या शेतकऱ्यांनी बजाज कंपनीचा बोर्ड फाडून तिथे होळी केली तसेच या होळीभोवती बोंब मारत बजाज कंपनी आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी दिली.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: आमदार भारती लवेकर समर्थनार्थ कार्यकर्त्यांची सोशल माध्यमातून पोस्टरबाजी

VIDEO : स्वार्थासाठी झालेल्या 'आघाडी' बिघाडी होणारच; एकनाथ शिंदेची मविआतील वादावर टीका !

Tasgaon Vidhan Sabha : तासगावमध्ये होणार घड्याळ- तुतारीत काट्याची लढत; भाजपचे नेते घड्याळ घेऊन उतरणार मैदानात

Health Tips: टोमॅटो आणि काकडी एकत्र खाताय? त्या आधी हे वाचा...

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे अँजिओप्लास्टीनंतर पहिल्यांदाच समोर, एक शब्द अन् कार्यकर्त्यांमध्ये भरला उत्साह; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT