शेतकऱ्यांनी जाळला बजाज अलायन्स इन्शुरन्स कंपनीचा बोर्ड कैलास चौधरी
महाराष्ट्र

शेतकऱ्यांनी जाळला बजाज अलायन्स इन्शुरन्स कंपनीचा बोर्ड

बजाज अलायन्स कंपनीने उस्मानाबाद जिल्ह्यातील केवळ सहा मंडळातील शेतकऱ्यांनाच सोयाबीन अग्रिम मंजूर करून उर्वरित 36 मंडळे अग्रिम देण्यासाठी वगळली आहेत

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

-- कैलास चौधरी

उस्मानाबाद - बजाज अलायन्स कंपनीने उस्मानाबाद जिल्ह्यातील केवळ सहा मंडळातील शेतकऱ्यांनाच सोयाबीन अग्रिम मंजूर करून उर्वरित 36 मंडळे अग्रिम देण्यासाठी वगळली आहेत. तसेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सोयाबीनसाठी प्रती हेक्टरी सरासरी 20 हजार रुपयेच अंतिम पिकविमा देण्यास मान्यता दिली आहे.

त्यामुळे शेतकरी चांगलेच आक्रमक आक्रमक होत आहेत आज उस्मानाबाद शहरात असलेल्या बजाज अलायन्स कंपनीच्या कार्यालय येथे काही शेतकरी पोहचले नुकसान जास्त असताना विमा कमी का दिला याचा जाब विचारण्यासाठी शेतकरी या कार्यालयात पोहोचले.

मात्र, या दरम्यान कार्यालय बंद असल्याने शेतकऱ्यांचा संताप अनावर झाला त्यामुळे येथे पोहोचलेल्या शेतकऱ्यांनी बजाज कंपनीचा बोर्ड फाडून तिथे होळी केली तसेच या होळीभोवती बोंब मारत बजाज कंपनी आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी दिली.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saturn Jupiter yog: 48 तासांनंतर पलटणार 'या' राशींचं नशीब; शनी-गुरु तयार करणार शतांक योग, मिळणार फक्त पैसा

Kolhapur Mahadevi Elephant: महादेवी' हत्तीणीचा वनताराकडे प्रवास सुरू; ग्रामस्थ भडकले पोलीस गाड्यांची तोडफोड

Bachchu Kadu: श्रीकृष्णाने कालियाला ठेचलं, तसं आम्ही सरकारचं नागधोरण ठेचू" – बच्चू कडूंचा इशारा | VIDEO

Maharashtra Politics: महामंडळावर निवडणुकीनंतरच नियुक्ती, इच्छुकांच्या पदरी पुन्हा निराशा

Pandharpur News: चंद्रभागेच्या पाण्याची तीर्थ म्हणून विक्री; सुरक्षा कर्मचाऱ्यांचा गोरखधंदा उघड

SCROLL FOR NEXT