Dhule News Saam tv
महाराष्ट्र

लाटीपाडा धरणातून सोडले पाणी; अठरा गावांची भागली तहाण

लाटीपाडा धरणातून सोडले पाणी; अठरा गावांची भागली तहाण

भूषण अहिरे

धुळे : साक्री तालुक्यातील लाटीपाडा धरणामधून उजव्या कालव्यातून 10 mcft व नदीपात्रात 56 mcft पाणी सोडण्यात आले. यामुळे आजूबाजूच्‍या अठरा गावांचा पाणी (Dhule News) प्रश्‍न सुटला आहे. (dhule news Water released from latipada dam Thirst of eighteen villages)

गेल्या कित्येक दिवसांपासून या सर्व गावांमधील ग्रामस्थांतर्फे धरणातून पाणी सोडण्यात यावे; अशी मागणी वारंवार करण्यात येत होती. या गावांमध्ये पाण्याचा तुटवडा लक्षात घेता आमदार मंजुळा गावित (Manjula Gavit) यांच्या प्रयत्नातून लाटीपाडा धरणामधून पाणी सोडण्यात आले आहे. लाटीपाडा धरणातून आमदार मंजुळा गावित यांच्या उपस्थित पाणी सोडण्यात आले आहे. मे महिन्याच्या रणरणत्या उन्हात पाण्याची टंचाई भासू लागल्याने जवळपास अठरा गावांना या पाण्याचा उपयोग होणार असून या अठरा गावांची तहान भागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Andheri News : मुंबईत रेल्वे स्टेशन परिसरात पार्किंग माफियांची मुजोरी; रेल्वेच्या नियमांना हरताळ, नागरिकांची सर्रास लूट

कोचिंग क्लासची पिकनिक जीवघेणी ठरली, रायगडमध्ये समुद्रात अकोल्यातील शिक्षकासह विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

2026 मध्ये सोनं आणखी महागणार? महायुद्धानंतर शक्तिशाली नेता उदयास येणार?

Maharashtra Politics: शिवसेना भाजप संबंध तुटणार? ठाकरे- शिंदेंच्या युतीवर राणे आक्रमक

Sunday Horoscope : नातेवाईकांकडून लाभ मिळणार; 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार, अफाट पैसा येणार

SCROLL FOR NEXT