Congress Spokesperson Atul Londhe addressing media in Nagpur on law and order issues. Saam Tv
महाराष्ट्र

गृहमंत्र्यांना कायदा-सुव्यवस्थेकडे लक्ष द्यायला वेळ नाही – अतुल लोंढे यांची टीका|VIDEO

Home Minister Has No Time for Law & Order: काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्था प्रश्नावर राज्य सरकारवर टीका केली. गृहमंत्र्यांना लोकांच्या सुरक्षेपेक्षा इतर गोष्टींना प्राधान्य असल्याचा आरोप त्यांनी केला.

Omkar Sonawane

अतुल लोंढे यांनी गृहमंत्र्यांकडे कायदा व सुव्यवस्थेकडे लक्ष नसल्याचा आरोप केला.

पुण्यात गॅंगवॉर सुरु असून नागपूरातही गुन्हेगारी वाढल्याचे त्यांनी सांगितले.

खासदारांनी उपराष्ट्रपती निवडणुकीत देशाचा विचार करून मतदान करावं अशी सूचना केली.

राज्य सरकारकडे जनतेच्या सुरक्षेकडे गंभीरतेने लक्ष नाही अशी काँग्रेसची टीका.

काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी आज राज्य सरकारवर आणि उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीवर भाष्य केले.

लोंढे म्हणाले की, खासदारांनी सदसद्विवेकबुद्धीचा वापर करावा आणि देशाचा विचार करून मतदान करावं. बहुमत असतानाही यापूर्वी उपराष्ट्रपती निवडणुकीत वेगळे निकाल लागले आहेत, यावेळेसही तसंच होईल. ते नागपूर येथे बोलत होते.

राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाल्याचा आरोप लोंढे यांनी केला. ते म्हणाले, पुण्यात गॅंगवॉर सुरु आहे, नागपूरातही अशीच परिस्थिती आहे. गृहमंत्र्यांचं लक्ष या विषयाकडे नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palghar News: संपानं घेतला चिमुकलीचा जीव; उपचाराअभावी २ वर्षीय मुलीचा मृत्यू,शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Raj Thackeray : राज ठाकरे महाविकास आघाडीत येणार? महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग, मातोश्रीच्या बैठकीत काय घडलं? VIDEO

Israel Airstrike: गाझा-युद्धविरामची चर्चा सुरू असतानाच इस्रायलचा कतरमध्ये हवाई हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Government: शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज; रस्त्यावरून होणारी कटकटी अन् भांडणं मिटणार, शेतापर्यंत होणार रस्ता

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा भूकंप; दसऱ्यानंतर ठाकरे गट फुटणार? VIDEO

SCROLL FOR NEXT