Aditya Thackreay
Aditya Thackreay  
महाराष्ट्र

चिपळूणात आदित्य ठाकरेंनी मदतीच्या पॅकेजचे दिले संकेत

अमोल कलये

चिपळूण : चिपळूण आता हळूहळू सावरू लागले आहे. पुराच्या दरम्यान सर्वांनी चांगले काम केले आहे. सद्यस्थितीत सर्वतोपरी मदत केली जात आहे. चिपळूणमध्ये 20 हजार टन कचऱ्याचा प्रश्न महत्वाचा आहे त्यादृष्टीने उपाययोजना करण्यात येतील. आरोग्यच्या दृष्टीने कॅम्प घेतले जात आहेत. त्यामुळे प्राथमिक स्वरूपात सरकार सर्व गोष्टीने तात्काळ मदत करत आहे. आगामी काळात नुकसानग्रस्तांसाठी भरीव मदत करण्याचा विचार असल्याचे संकेत पर्यावरणमंत्रि आदित्य ठाकरे यांनी येथे दिले. (aditya-thackreay-pacakage-flood-affected-area-chiplun-sml80)

पुरजन्य परिस्थितीची पाहणी करण्यासाठी मंत्री आदित्य ठाकरे सध्या चिपळूण दौ-यावर आहेत. त्यावेळी ते बाेलत हाेते. प्रारंभी आदित्य यांच्या हस्ते विविध भागातील पूरग्रस्तांना मदत देण्यात आली. यावेळी ठाकरे यांनी भेटीगाठी दरम्यान लहान मुलांना आवुर्जन काही प्रश्न विचारले. त्या प्रश्नांना मुलांनी दिलखूलास उत्तरे दिले.

आदित्य ठाकरे म्हणाले चिपळूणमध्ये प्रचंड नुकसान झाले आहे याची कल्पना आम्हांला आहे. आता मदतीचा ओघ सुरु देखील झाला आहे. सरकार जनतेला वा-यावर सोडणार नाही. प्रत्येकाला मदत ही मिळणार आहे. अधिकारी वर्ग पंचनामे करीत आहे. खरंतर पंचनाम्यांचे काम काम वेगाने सुरु आहे. पंचनामे पुर्ण झाल्यानंतरच आपल्यासा नुकसानीचा आकडा कळेल. दरमयान नुकसानग्रस्तांसाठी भरीव मदत करण्याचा मानस आहे. यावेळी लवकरच एखाद्या पँकेजची घोषणा केली जाईल असे संकेतही ठाकरे Aditya Thackreay यांनी येथे दिले.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी चुकूनही करू नका 'हे' काम; नाहीतर येतील आर्थिक अडचणी

Maruti Suzuki च्या या कारवर मिळत आहे 58000 रुपयांची सूट, 34kmpl चा देते मायलेज

iQOO Neo 9s Pro जबरदस्त प्रोसेसरसह भारतात होणार लॉन्च, मिळणार जबरदस्त फीचर्स; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Maharashtra Politics: सत्तेसाठी भाजप आणि काँग्रेसचा छुपा समझौता, सुजात आंबेडकरांचा आरोप

Beed News: 3 वर्ष महाविकास आघाडीच्या सरकारने रेल्वेचा पावणेचारशे कोटींचा निधी अडवला, प्रीतम मुंडेंचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT