Osmanabad Accident News कैलास चौधरी
महाराष्ट्र

वर्षाच्या शेवटच्या दिवशी उस्मानाबादेत भीषण अपघात; चौघांचा मृत्यू

कार थेट कंटेनरखाली शिरली

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कैलास चौधरी

उस्मानाबाद - शहरापासून अवघ्या 10 किमी अंतरावर भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात चारचाकी वाहनातील चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे. आळणी फाटा येथे लातूर उस्मानाबाद बार्शी या महामार्गावर हा अपघात झाला. ट्रॅक्टर घेऊन जाणाऱ्या कंटेनरला कारने जोरदार धडक दिली.

हे देखील पहा -

कंटेनर व चारचाकी गाडीची समोरासमोर जोरदार धडक झाली. सदरील चारचाकी वाहन थेट कंटेनरच्या खाली गेले. अपघातग्रस्त गाडी ही गाडी लातूर दिशेने निघाली होती तर अपघातात मृत्यू झालेले चौघेही लातूर जिल्ह्यातील निवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. पोलीस घटनास्थळी दाखलं झाले असून तपास व मदत कार्य सुरु आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचे संकट, अनेक ठिकाणी गारपीठ

Silky Hair Remedy: सिल्की केस हवेत? मग शॅम्पूत मिक्स करा हा १ पदार्थ, मिनिटांत दिसेल फरक

Iran US Conflict: अमेरिकेविरोधात इराणचं 'आर्थिक अस्त्र', अमेरिकन कंपन्यांवर हल्ला? वाचा संपूर्ण लिस्ट

जैन मुनीच पेटवतायेत मराठी-मारवाडी वाद? ताराराणींबद्दलच्या वक्तव्याचे राज्यातही पडसाद

Mangal Aditya Rajyog: मंगळादित्य राजयोग सक्रिय होताच पालटणार नशीब; धन, दौलत अन् प्रसिद्ध सर्व काही मिळेल

SCROLL FOR NEXT