Heat Wave Latest Marathi News  Saam TV
महाराष्ट्र

चिंताजनक! मार्चमध्ये महाराष्ट्रात उष्माघाताने 21 जणांचा मृत्यू

राज्यात 2020-2021 मध्ये उष्णतेमुळे मृत्यूची नोंद झाली नसली तरी 2016-2019 मध्ये 43 जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

महाराष्टात मार्चमध्ये उष्माघाताने 300 हून अधिक नागरिक आजारी पडले आहेत तर 21 मृत्यूची नोंद करण्यात आली आहे अशी माहिती महाराष्ट्राच्या (Maharashtra) आरोग्य विभागाने दिली आहे. मृत्यूंपैकी सात नागपूर, चार जळगाव, तीन अकोला आणि दोन जालना (Jalna) जिल्ह्यातील रहिवाशी आहेत. अमरावती, औरंगाबाद, हिंगोली, उस्मानाबाद आणि परभणी जिल्ह्यात प्रत्येकी एकाचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. (Heat Wave Latest Marathi News)

हे देखील पाहा -

नागपूर विभागात सर्वाधिक 262 उष्णतेशी संबंधित आजारांची नोंद झाली आहे. उष्माजन्य आजाराच्या एकूण 338 रुग्णांपैकी अकोल्यातील 29, पुण्यातील 21, नाशिकमधील 14, औरंगाबादमधील 10, लातूर आणि कोल्हापूर विभागातील प्रत्येकी एक रुग्ण असल्याची माहिती डॉ. प्रदीप आवटे यांनी दिली. राज्यात 2020-2021 मध्ये उष्णतेमुळे मृत्यूची नोंद झाली नसली तरी 2016-2019 मध्ये 43 जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Hotels: युद्धाच्या भडक्यामुळे मुंबई गॅसवर, मुंबईतील २० टक्के हॉटेल्स बंद

Lapwing Bird: टिटव्या स्वप्नात ओरडताना दिसणं शुभ की अशुभ? जाणून घ्या सत्य

Maharashtra Live News Update : सांगली जिल्ह्यातील पंचायत समित्यांवर महाविकास आघाडीचा झेंडा, 10 पैकी सहा ठिकाणी महाविकास आघाडीचे सभापती

राज्यातील बड्या IAS अधिकाऱ्याचे निलंबन मागे, अचानक निर्णय का बदलला?

वाजवा रे ढोल-ताशा, T20 वर्ल्ड कप जिंकून आलाय सूर्यादादा! टीम इंडियाच्या कर्णधाराचं मुंबईत जंगी स्वागत| Video Viral

SCROLL FOR NEXT