Chanakya Niti On Bad Time Saam Tv
लाईफस्टाईल

Chanakya Niti For Bad Time : नीतिशास्त्रातील या गोष्टींचे पालन केल्याने जीवनातल्या वाईट काळ चांगल्या दिवसात बदलेल

Bad Time : आचार्य चाणक्य हे भारताचे महान तत्त्वज्ञ आणि मुत्सद्दी होते. अर्थशास्त्रातही त्यांचे प्राविण्य होते.

Shraddha Thik

Chanakya Niti :

आचार्य चाणक्य हे भारताचे महान तत्त्वज्ञ आणि मुत्सद्दी होते. अर्थशास्त्रातही त्यांचे प्राविण्य होते. यामुळेच लोक त्यांना कौटिल्य या नावाने ओळखतात. चाणक्याने मानवी जीवनासंबंधी अनेक गोष्टी सांगितल्या, ज्या नीतिशास्त्रात संकलित केल्या आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या धोरणांचे पालन केल्याने माणसाला (Human) आयुष्यात पराभवाला सामोरे जावे लागत नाही आणि यशाच्या पायऱ्या सहज प्राप्त होतात. आचार्य यांनी वाईट दिवसांबद्दलही बोलले आहे. या गोष्टींचे पालन केल्याने वाईट काळ चांगल्या वेळेत बदलतो.

वाईट वेळ

चाणक्य नीतीमध्ये म्हटले आहे की, सौभाग्य म्हणजे कठोर परिश्रम. कठीण काळात माणसाने कठोर परिश्रमावर ठाम राहिले पाहिजे. वाईट काळ (Bad Time) लवकर निघून जातो.

श्रम

आचार्य चाणक्य यांनी म्हटले आहे की, कठीण काळात कठोर परिश्रम हे सर्वात मोठे शस्त्र असते. त्याचा योग्य वेळी वापर करण्याची गरज आहे आणि ते तुम्हाला परिस्तिथी समजून अंगीकारले पाहिजे.

अशक्य गोष्ट

चाणक्यच्या मते, जर कोणतेही काम (Work) करणे किंवा एखादी गोष्ट साध्य करणे अशक्य वाटत असेल तर व्यक्तीने कधीही कठोर परिश्रम सोडू नये. कष्टाने प्रत्येक अशक्य गोष्ट सहज साध्य करता येते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : अकोल्यात पेट्रोल-डिझेल माफियांवर कारवाईसाठी पोलिसांचे विशेष पथक

छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद चिघळला; लक्ष्मण हाकेंची सरकारी अधिकाऱ्याला धक्काबुक्की, VIDEO

Nagpur : नागपूर हादरलं! दिवसाढवळ्या पोलिसाची निर्घृण हत्या, तिघांनी धारदार शस्त्राने वार करत जागीच संपवलं

Palghar Tourism : २०० रूपयात वीकेंड करा एन्जॉय, पालघरमधील 'या' ठिकाणांना भेट द्याच

IPL मध्ये खेळू दिले नाही, RCB चा स्टार खेळाडू थेट कोर्टात गेला; नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT