महाराष्ट्र सरकारने 'मुख्यमंत्री वायोश्री योजना' सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. शारीरिक किंवा मानसिक अपंगत्व असणाऱ्या १५ लाख ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
पहिल्यांदा वयाची ६५ वर्षे पूर्ण झालेली असावीत तरच वायोश्री योजनेसाठी अर्ज करु शकतात.
मुख्यमंत्री वायोश्री योजनेसाठी तुम्ही ऑफलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने अर्ज भरु शकता.
वायोश्री योजनेसाठी सर्व महत्त्याच्या कागदपत्रांची संपूर्ण माहिती घेऊनच अर्ज भरावा.
अर्ज भरताना आधार कार्ड, मतदान ओळखपत्र ,बॅंक पासबुकची झेरॉक्स आणि पासपोर्ट आकाराचे दोन फोटो यासारखे अनेक कागदपत्र सोबत ठेवावीत.
वायोश्री योजनेसाठी अर्ज भरताना कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेतलेला नसावा मात्र त्याचे घोषणापत्र द्यावे लागते.
शेवटी अर्ज भरल्यानंतर तो जवळील ग्रामपंचायतमध्ये किंवा तहसील कार्यालयात जमा करावा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.