Bigg Boss SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss : बिग बॉसनंतर खरंच आयुष्य बदलते? घराबाहेर पडताच स्पर्धकांने केला मोठा खुलासा

Bigg Boss Contestants : आता बिग बॉसची सर्वत्र हवा पाहायला मिळत आहे. अशात बिग बॉसच्या स्पर्धकाने बिग बॉस शो केल्यानंतर आयुष्यावर काय परिणाम होतो यावर मोठा खुलासा केला आहे.

Shreya Maskar

सध्या सर्वत्र 'बिग बॉस 18' ची चर्चा पाहायला मिळत आहे. एका आठवड्यातच बिग बॉसच्या सदस्यांनी घरात धुमाकूळ घातला आहे. बिग बॉसची ट्रॉफी जिंकण्यासाठी स्पर्धक घरात 100 दिवस राहतात आणि आपला गेम खेळून प्रेक्षकांचे मनोरंजन करतात.

एका मिडिया मुलाखतीत बोलताना करणवीर ने बिग बॉस विषयी सांगितले आहे. त्याला मुलाखतीत "बॉसचा करिअरवर परिणाम होतो का?" असे विचारल्यावर तो म्हणाला की, "नाही" करणवीर बोहरा बिग बॉस 12 मध्ये पाहायला मिळाला होता. त्याने अनेक रिॲलिटी शोमध्ये भाग घेतला आहे. त्यांनी मुलाखतीत सांगितले की, "बिग बॉसमध्ये सहभागी होण्याचा मला आनंद आहे. कारण यातून मला पैसे मिळण्यासोबत नवीन काहीतरी शिकायला ही मिळते. त्यामुळे मला याचा पश्चाताप नाही."

बिग बॉसच्या विजेत्याला ट्रॉफी आणि बक्षीसाच्या रक्कमेसोबतच खूप प्रसिद्धी देखील मिळते. बिग बॉसहा असा प्लॅटफॉम आहे ज्यात तु्म्ही अवघ्या 100 दिवस प्रसिद्ध होऊ शकता. असं म्हटलं जातं. मात्र अनेकांना हा प्रश्न असतो की, बिग बॉसचा आपल्या करिअरवर काही परिणाम पडतो का, तसेच बिग बॉसनंतर करिअर कोणते वळण घेते. या संदर्भातच बिग बॉस फेम करणवीर बोहरा यांनी आपले मत मांडले आहे.

करणवीर बोहराला बिग बॉसने दर आठवड्याला २० लाख रुपये मानधन दिलं आहे. करणवीर या शोचा फायनलिस्ट होता. आता 'बिग बॉस 18' मध्ये पुढे काय होणार पहिला आठवडा गाजवणारे गुणरत्न सदावर्ते यांचा पुढे कोणता राडा पाहायला मिळणार आणि तसेच घरातून पहिलं कोण बाहेर जाणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT