बातम्या

...म्हणून मराठा समाजाचा उद्रेक झाला आणि ते आक्रमक झाले - शरद पवार 

सकाळ न्यूज नेटवर्क

मराठा समाजातील तरूणांनी आजवर शांततेच्या मार्गानं आपल्या मागण्या मांडल्या. या समाजानं कायदा आणि सुव्यस्थेला धक्का लागू दिला नाही, असं असतानाही मुख्यमंत्री आणि इतर मंत्री चिथवणीखोर विधानं करत आहेत, ही अत्यंत खेदाची बाब आहे अशा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारला सुनावलंय.

लेखी निवेदनाद्वारे त्यांनी सरकारवर टीका केलीय. मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांनी विषयाचं गांभीर्य ओळखून या आंदोलनातील घटकांसोबत त्वरित संवाद साधावा. जेणेकरून सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान टळून सर्वसामान्यांना याची झळ बसणार नाही. असंही शरद पवारांनी आपल्या निवेदनात म्हंटलंय. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sakal Media Group Survey : वार्षिक परीक्षेत महायुती सरकार उत्तीर्ण; कायदा व सुव्यवस्थेच्या पेपरला किती गुण मिळाले?

Hedavi Travel : अथांग पसरलेला समुद्रकिनारा अन् गणेशाचे मंदिर; कोकणातील पर्यटनाची शोभा वाढवते हेदवीचं सौंदर्य

Maharashtra Live News Update : रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारत दौऱ्यावर

Dal Bhaji Recipe : विदर्भात बनवतात तशी चमचमीत डाळ भाजी, हिवाळ्यात एकदा ट्राय कराच

जीवाशी खेळ! पुण्यात बनावट गुटख्याचा कारखाना; पोलिसांकडून कारवाईत १ कोटींचा मुद्देमाल जप्त

SCROLL FOR NEXT