बातम्या

...म्हणून मराठा समाजाचा उद्रेक झाला आणि ते आक्रमक झाले - शरद पवार 

सकाळ न्यूज नेटवर्क

मराठा समाजातील तरूणांनी आजवर शांततेच्या मार्गानं आपल्या मागण्या मांडल्या. या समाजानं कायदा आणि सुव्यस्थेला धक्का लागू दिला नाही, असं असतानाही मुख्यमंत्री आणि इतर मंत्री चिथवणीखोर विधानं करत आहेत, ही अत्यंत खेदाची बाब आहे अशा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारला सुनावलंय.

लेखी निवेदनाद्वारे त्यांनी सरकारवर टीका केलीय. मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांनी विषयाचं गांभीर्य ओळखून या आंदोलनातील घटकांसोबत त्वरित संवाद साधावा. जेणेकरून सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान टळून सर्वसामान्यांना याची झळ बसणार नाही. असंही शरद पवारांनी आपल्या निवेदनात म्हंटलंय. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Orange Benefits: थंडीत आंबट-गोड संत्री खल्ल्याने कोणते आरोग्यदायी फायदे मिळतात

Maharashtra Live News Update: उबाठा गटाला महापालिका निवडणुकीपूर्वीच मोठा धक्का!

खोपोलीत नगरसेविकेच्या पतीची हत्या, भरत गोगावलेंचा राष्ट्रवादीवर आरोप|VIDEO

Dry Skin Face Pack: ड्राय स्किनसाठी पार्लरमध्ये जाण्यापेक्षा, घरच्या घरीच ट्राय करा 'हा' फेस पॅक, मिळेल सॉफ्ट स्किन

Designer Sarees: न्यू ईअर पार्टीला सगळ्यात हटके दिसायचंय? मग या ४ लेटेस्ट डिझाइनर साड्या आत्ताच करा खरेदी

SCROLL FOR NEXT