बातम्या

प्रश्नपत्रिका फुटणं हे सरकारचं अपयश - राज ठाकरे

सकाळ न्यूज नेटवर्क

सीबीएसई पेपर लीक प्रकरणात आता राज ठाकरेंनीही उडी घेतलीय. प्रश्नपत्रिका फुटणं हे सरकारचं अपयश आहे असं म्हणत राज ठाकरेंनी केंद्र सरकारवर निशाणा साधलाय. ही सरकारची चूक आहे मात्र सरकार चूक मान्य करत नाही. त्याचबरोबर सीबीएसईच्या परीक्षांच्या पश्नपत्रिका परीक्षेच्या आधीच फुटणं हे सरकराचं अपयश असल्याचंही राज ठाकरेंनी म्हटलंय. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Omraje Nimbalkar Vs Tanaji Sawant: ओमराजेंचा तानाजी सावंतांवर रुग्णवाहिका घाेटाळ्याचा आराेप, महायुतीकडून ओमराजेंना 'हे' सवाल, Video

Soyabean Benefits: सोयाबीन खा अन् धडधाकट राहा, आरोग्यदायी फायदे

IPL 2024: शिवम दुबेची अफलातून फलंदाजी; या बाबतीत दिग्गजांनाही सोडलं मागे

Hot Water Benefits: जेवण केल्यानंतर गरम पाणी पिण्याचे फायदे काय?

Mumbai Crime: कोल्ड्रिंगमध्ये गुंगीचे औषध देऊन तरुणीवर अत्याचार; पत्नीने बनवला व्हिडिओ अन्.. मुंबईतील संतापजनक घटना

SCROLL FOR NEXT