बातम्या

मुंबईहून कोकणात जाणाऱ्या  गणेशभक्तांसाठी खूशखबर; 11 ते 14 सप्टेंबरपर्यंत टोल फ्री प्रवास

सकाळ न्यूज नेटवर्क

गशेशोत्सवासाठी मुंबईहून कोकणात जाणाऱ्या  गणेशभक्तांसाठी एक खूशखबर आहे. 

11 ते 14 सप्टेंबरपर्यंत दरम्यान या मार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना  टोल फ्री प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. 

केवळ मुंबईच नाही तर कोल्हापूर मार्गावरही टोल आकारला जाणार नाही. गणेशभक्तांचा परतीचा प्रवासही टोल फ्री असणार आहे.  सार्वजनिक बांधकाम मंत्री यांनी याबाबतची माहीती दिली. 

टोल फ्री प्रवासामुळे गणेश भक्तांना दिलासा मिळला आहे. 
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sonalee Kulkarni: अप्सरा हो तुम या कोई परी...

Today's Marathi News Live : राज्यात पाचव्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ४ दिवस शिल्लक

T-20 WC 2024: मोठी बातमी! टी-२० वर्ल्डकपसाठी न्यूझीलंड संघाची घोषणा; या खेळाडूकडे नेतृत्वाची धुरा

Pune Crime News : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या छाप्यात शिंदवणेत दाेघांना अटक, 2 लाखाचा मुद्देमाल जप्त

High Blood Sugar : घाबरु नका! शरीरात सतत रक्तातील साखर वाढतेय? हे ४ उपाय लगेच करा

SCROLL FOR NEXT