बातम्या

कल्याण - द्वारली गावाजवळचा रस्ता बनलाय मृत्यूचा सापळा

सकाळ न्यूज नेटवर्क

कल्याण मलंग रोड वरील द्वारली गावाजवळील रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. या रस्त्याने वर्षभरात तब्बल चौघांचा बळी घेतला आहे. स्थानिकांकडून रस्ते कामाला होणारा विरोध, आणि उदासीन प्रशासन यामुळे एका पादचाऱ्याला हकनाक जीवाला मुकावं लागलं आहे. अण्णा नावाच्या व्यक्तीचा रस्त्यावरील खड्ड्यात पाय मुरगळला आणि तो खाली पडला. तितक्यात मागून आलेल्या ट्रकखाली तो सापडल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. 

खड्ड्यांच्या प्रश्नावरून हायकोर्टाकडून महापालिका आणि प्रशासनाला खडसावण्यात आलंय. 31 जुलैपर्यंत स्वतंत्र खड्डे तक्रार निवारण यंत्रणा स्थापन करा. असे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं राज्यातील सर्व पालिका प्रशासन आणि संबंधित सरकारी यंत्रणांना दिलेत. त्यामुळे आता तरी खड्ड्यांचा प्रश्न सुटतील अशी आशा व्यक्त करायला हरकत नाही. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरे महायुतीला का हवेत? महायुतीसाठी मनसे घेणार 'राज'सभा

Baba Ramdev: बाबा रामवेदांना मोठा दणका! पतंजलीच्या 14 उत्पादनांवर बंदी

Gharat Ganpati : 'घरत गणपती' २६ जुलैला मराठी रुपेरी पडद्यावर

MI Vs LSG : मुंबईचा प्लेऑफचा पत्ता जवळपास कट; लखनौचा मुंबईवर ४ गडी राखून विजय

Maharashtra Tourism: सूर्य आग ओकतोय! उष्णतेच्या झळा थंड हवेच्या ठिकाणांनाही, पर्यटकांनी फिरवली पाठ

SCROLL FOR NEXT