बातम्या

मुंबईत गेल्या 10 वर्षात आगीच्या तब्बल 53,333 घटना

सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबईत आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असून मुंबईत गेल्या 10 वर्षात 53,333 आगीच्या घटना घडल्या असून त्यात 666 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

मुंबईतील गेल्या 10 वर्षात आग लागण्याच्या घटनांची माहिती आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद यांनी मुंबई अग्निशमन दलाकडे मागितली असता त्यांना वरील माहिती प्राप्त झाली आहे.

मुंबईत गगनचुंबी इमारती असून या इमारती,कार्यालये,वेगवेगळ्या कंपन्या यांना आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत.यातील अनेक घटनांमध्ये लोकांना आपला जीव ही गमवावा लागला आहे.

गेल्या 10 वर्षात मुंबईत 53,333 आगीच्या घटना घडल्या असून त्यात 666 लोकांचा बळी गेला आहे. यात 404 पुरुष, 223 महिला, 34 मुलं आणि 5 अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ICC Champions Trophy: 'टीम इंडियाला पाकिस्तानात यावंच लागेल, अन्यथा...' माजी पाकिस्तानी खेळाडूची वॉर्निंग

Kalyan Crime News: तहान लागल्याने पाणी प्यायला गेली, नराधमानं संधी साधली; कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

India's Smallest Village: भारतातील सर्वात लहान गाव तुम्हाला माहिती आहे का?

Jayant Patil News : भाजपचे इंजिन बंद पडल्यामुळे मनसेचे इंजिन सोबत घेतले; जयंत पाटील यांची खोचक टीका

Today's Marathi News Live : उत्तर मुंबई पियुष गोयल यांची भव्य रॅली; महायुतीचे हजारो कार्यकर्ते रॅलीत सहभागी

SCROLL FOR NEXT