बातम्या

भाजप नेत्याने बदकांबाबत केले अजब संशोधन 

सकाळ न्यूज नेटवर्क

भाजपच्या नेत्यांना झालंय तरी काय असा प्रश्न निर्माण झालाय. रोज नवं वादग्रस्त वक्तव्य करून रोज नवा वाद निर्माण करण्याची नेत्यांमध्ये चढाओढच लागलीय. महाभारत काळात इंटरनेट असल्याचा दावा केलेल्या बिप्लव देव यांनी आता पुन्हा नवा दावा केलाय.

पाण्य़ात बदकं जेव्हा पोहतात तेव्हा ती ऑक्सिजन पातळी वाढते असा दावा त्यांनी केलाय. वनस्पती ऑक्सिजननिर्मिती करतात हे आतापर्यंत आतापर्यंत आपण वाचत आलो. पण बिप्लव देव यांनी त्यांचा बदकांचा दावा कोणत्या संशोधनाच्या आधारे केला असा प्रश्न निर्माण झालाय.
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: मोदी आणि शाह यांना हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही, रत्नागिरीत उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली

Today's Marathi News Live: आदित्य ठाकरेंचा 30 एप्रिलला श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघात रोड शो

Gujrat Fire News | गुजरातच्या बाजारात भीषण आग, नाडियाद परिसरात वाहनं जळाली

Rahul Gandhi: भाजप हा 'आरक्षण रद्द करा' टोळीचा अड्डा आणि मोदी त्यांचे नेते, राहुल गांधी यांचा हल्लाबोल

Nashik News: सासरच्या छळाला कंटाळून महिलेने उचललं टोकाचं पाऊल, 2 मुलांसह संपवलं जीवन

SCROLL FOR NEXT