बातम्या

मोदींच्या घोषणेनंतर 3 मेपर्यंत संपूुर्ण देशात रेल्वेही बंद राहणार...

साम टीव्ही

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 3 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याच्या घोषणेनंतर भारतीय रेल्वेनंही सर्व प्रवासी सेवा 3 मेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केलाय. त्यामुळे संपूर्ण देशात आता रेल्वेही 3 मेपर्यंत बंदच राहणार आहेत. देशात लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर मुंबई लोकलसह देशभरातील रेल्वे सेवा बंद करण्यात आली होती. आता ही सेवा आणखी 19 दिवस म्हणजेच 3 मेपर्यंत बंद राहणार आहे. 

पाहा सविस्तर व्हिडीओ - 

14 एप्रिलनंतर केद्र व राज्य सरकार लॉकडाऊन वाढविणार की टप्प्याटप्पयाने यामध्ये शिथिलता आणणार, याबाबत सध्या कोणतेही निश्चित धोरण नाही. विभागामध्ये या दोन्ही संभाव्य बाबींची परिस्थिती लक्षात घेऊन लॉकडाऊनबाबत प्रशासकीय तयारी ठेवावी. ग्रामीण भागातील पाण्याचे रोटेशनप्रमाणे योग्य वाटप होईल, याबाबत संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय घ्यावा, असे त्यांनी सांगितले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ratnagiri News: रत्नागिरीत जगबुडी नदीत पाच जण बुडाले

Lok Sabha Election 2024 : राज्यात सर्वात कमी ४८.६६ टक्के मतदान तर या राज्यात झालं उच्चांकी मतदान; 7 वाजल्यानंतरही मतदान सुरू

Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंचा पुन्हा सरकारला अल्टिमेटम; आरक्षण दिलं नाही तर या तारखेला उग्र आंदोलनाचा इशारा

Pune Porsche Car Accident Case: आरोपीला वाचवण्यासाठी स्थानिक आमदाराचा पोलिसांवर दबाव; RTI अधिकाऱ्याचा आरोप

Maharashtra Lok Sabha Voting Live: निकालाआधीच सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामाच्या कार्यकर्त्यांनी कल्याणमध्ये फोडले फटाके

SCROLL FOR NEXT