बातम्या

अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी

सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई विद्यापीठाच्या पदविका, पदवीपूर्व आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षांच्या किंवा अंतिम सत्रातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा जुलै महिन्यात घेण्यात येणार आहेत.

 तसेच अंतिम वर्षांच्या अंतिम सत्रासाठी प्रविष्ठ असलेल्या विद्यार्थ्यांच्या, एटीकेटीच्या परीक्षा यासुद्धा जुलै महिन्यातच घेण्यात येणार आहेत. विद्यापीठाने परीक्षांबाबत मार्गदर्शक सूचना महाविद्यालयांना दिल्यात. या परीक्षा 13 मार्चपर्यंत शिकवलेल्या अभ्यासक्रमानुसार घेण्यात येतील. टाळेबंदीचा कालावधी हा विद्यार्थ्यांचा उपस्थिती कालावधी म्हणून ग्राह्य़ धरण्यात येणार आहे.

 दरम्यान, शेवटच्या सेमिस्टरच्या परीक्षा रद्द कराव्यात अशी मागणी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केलीय. UGC ला पत्र लिहून त्यांनी ही मागणी केलीय. कोरोनाचा प्रादुर्भाव पाहाता, शेवटच्या सेमिस्टरच्या परीक्षा न घेण्याला UGC ने परवानगी द्यावी, अशी मागणी उदय सामंतांनी केलीय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT