शाॅटसर्किटमुळे सोयाबीनच्या गंजीला आग; 300 क्विंटल सोयाबीन जळून खाक Saam Tv
ऍग्रो वन

शाॅटसर्किटमुळे सोयाबीनच्या गंजीला आग; 300 क्विंटल सोयाबीन जळून खाक

वीज वितरण कंपणीच्या विघुत वाहिनीमध्ये शाॅटसर्किट झाल्याने शेतातील सोयाबीनच्या गंजीला आग

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संजय राठोड

यवतमाळ : यवतमाळ च्या घाटंजी तालुक्यामधील मुरली या गावात आत्मराम चव्हाण यांच्या शेतातून गेलेल्या वीज वितरण कंपणीच्या विघुत वाहिनीमध्ये शाॅटसर्किट झाल्याने शेतातील सोयाबीनच्या गंजीला आग लागून ३०० क्विंटल सोयाबीन जाऊन खाक झाल्याची घटना रात्रीच्या दरम्यान घडली आहे.

हे देखील पहा-

सदर शेतकऱ्याने २५ एकरात ३० बॅग सोयाबीनची लागवड केली होती. ३०० क्विंटल सोयाबीन काढून गंजी मारून ठेवली असताना शेतातून विद्युत प्रवाह करणाऱ्या तारेच्या वाहिनीमध्ये स्पार्कींग झाल्याने सोयाबीनच्या गंजीला आग लागून लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे महावितरणने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरीत नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज्यात 5 हजार शिक्षकांची भरती होणार, 3 महिन्यात पार पडणार भरती प्रक्रिया

इंग्लंड'मधील संकल्पना थेट भुसावळात; लेखिका भारंबेंच्या घरावर लावली 'स्पेशल' पाटी

Wednesday Horoscope : आर्थिक व्यवहाराबाबत सावधगिरी बाळगा; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात वादळ येणार

Fake Sports Certificate: ३१६ कर्मचाऱ्यांनंतर आणखी १२१ जणांची सरकारी सेवेतून हकालपट्टी; प्रशासकीय विभागात खळबळ

अजित पवारांच्या नावाने संस्था नोंदणीसाठी कुटुंबीयांची पूर्वपरवानगी बंधनकारक; जिल्हा कार्यालयांना निर्देश

SCROLL FOR NEXT