Unseasonal Rain Saam tv
ऍग्रो वन

Unseasonal Rain : ढगाळ वातावरणाचा पिकांना फटका; अवकाळी पावसाच्या शक्यतेने शेतकरी चिंतेत

Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हातातून खरीप हंगाम पूर्णतः वाया गेल्यानंतर शेतकऱ्यांची संपूर्ण आशा रब्बी हंगामावर आहे.

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदूरबार : हवामान खात्याने आगामी काही दिवसात नंदुरबार जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. शिवाय (Nandurbar) जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्यामुळे रब्बी हंगामातील पिकांना फटका बसण्याची शक्यता देखील निर्माण झाली आहे. यामुळे (Farmer) शेतकरी चिंतेत पडला आहे. (Latest Marathi News)

नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हातातून खरीप हंगाम पूर्णतः वाया गेल्यानंतर शेतकऱ्यांची संपूर्ण आशा रब्बी हंगामावर (Rabi Crops) आहे. मात्र पूर्वी दुष्काळ सदृश्य परिस्थिती त्यानंतर मध्यंतरी आलेला अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. निसर्गाशी दोन हात करत शेतकऱ्यांनी रब्बी पिकांची पेरणी केली होती. मात्र आता हवामान खात्याने पुढील काही दिवसात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. यामुळे शेतकऱ्याच्या चिंतेत भर पडली आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शेतकऱ्याच्या संकट मागेच  

शिवाय जिल्ह्यात ढगाळ वातावरण देखील निर्माण झाले आहे. वातावरणात होत असलेल्या बदलामुळे तसेच ढगाळ वातावरणामुळे रब्बी हंगामातील रब्बी ज्वारी, गहू व हरभरा पिक धोक्यात आली आहे. एकंदरीत जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर संकटाची मालिका सुरूच राहणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्याच्या घरावर बॉम्ब फोडला, आवाजाने परिसर हादरला; बचाव पथक मदतीला धावलं

Monday Important Remedies: घरात पैशांची तंगी सुरू आहे? सोमवारी हे 5 उपाय करा, महादेवाच्या कृपेने होईल भरभराट

Jalna: जालन्यात ज्वालामुखी? जमिनीतून निघतोय ज्वलनशील पदार्थ, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण; पाहा VIDEO

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्याला सुरुवात

Water Shortage : नागपूरकरांसाठी महत्वाची बातमी! २ दिवस शहरातील पाणी पुरवठा राहणार बंद, कोणत्या परिसरांना बसणार फटका?

SCROLL FOR NEXT