Nandurbar News Saam tv
ऍग्रो वन

आंबा उत्पादक शेतकऱ्यांना फटका; वाऱ्यामुळे गळल्या कच्च्या कैऱ्या

आंबा उत्पादक शेतकऱ्यांना फटका; वाऱ्यामुळे गळल्या कच्च्या कैऱ्या

दिनू गावित

नंदुरबार : यंदाच्‍या मोसमात आंब्‍याचे सिजन चांगले राहिले नाही. यात आता लागलेल्‍या कैऱ्यांचे देखील नुकसान मान्‍सून पूर्व येत असलेल्‍या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे होत आहे. यामुळे आंबा उत्‍पादक शेतकरीचे (Farmer) देखील आर्थिक नुकसान होत आहे. (nandurbar news mango growers farmer loss mangoes dropped by the wind)

यंदा सातपुड्यासह सपाटी भागातील नवापूर, नंदुरबार तालुक्यात देखील सुरुवातीपासूनच आंब्यांना चांगला बहर येऊन चांगली फळधारणा झाली होती. मात्र मान्सून पूर्व आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे आंबे पिकण्याच्या आधीच झाडावरून गळून पडल्याने आंबा उत्पादकांना फटका बसला आहे. नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यात मान्सून पूर्व आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागत आहे.

कच्‍च्‍या कैरीला दोन– तीन रूपये भाव

वाऱ्यामुळे गळून पडलेल्या कच्च्या आंबा ना आचारसाठी खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांकडून दोन ते तीन रुपये किलो दर दिला जात असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे सातपुड्यातील धडगाव आणि अक्कलकुवा (Akkalkuwa) तालुक्यात कच्च्या आंब्यापासून आमसूल तयार करून विक्रीला चांगला दर मिळत असल्याने रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Buldhana Crime: सकाळी-सकाळी डोकं फिरलं, सपासप कुऱ्हाडीने वार करत आई-बाबाला संपवलं; नंतर स्वतःला लावला फास

Maharashtra Politics: भाजप कुबड्या काढणार? भाजप अजितदादा-शिंदेंना रोखणार?

Maharashtra Live News Update: चंद्रकांत पाटील उद्या पुणे पोलीस आयुक्तांना भेटणार, कायदा व सुव्यवस्थेच्याबाबत घेणार आढावा

Ladki Bahin Yojana: दीड कोटी लाडक्या अपात्र ठरणार? केवळ 80 लाख लाभार्थ्यांचंच e-KYC पूर्ण

Friday Horoscope : नको त्या ठिकाणी खरे बोलणे टाळलेले बरे; ५ राशींच्या लोकांनी महत्वाची कामे पुढे ढकला अन्यथा...

SCROLL FOR NEXT