Nandurbar News Saam tv
ऍग्रो वन

Nandurbar News : आठ तास वीजपुरवठा घोषित; नंदुरबार जिल्ह्यात मात्र खंडित वीजपुरवठा, शेतकरी अडचणीत

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 
नंदुरबार
 : राज्य सरकारने शेतकऱ्यांना आठ तास वीजपुरवठा केला जाणार असल्याची घोषणा केली आहे. मात्र (Nandurbar) आठ तास वीजपुरवठा सुरळीतपणे होत नसल्याने शेतकऱ्यांना मोठी अडचण निर्माण होत आहे. (MSEDCL) शेतकऱ्यांना पिकांना पाणी देणे देखील अडचणीचे होत आहे. (Maharashtra News)

नंदुरबार जिल्ह्यात यावर्षी सरासरी पेक्षा कमी पाऊस झाला आहे. यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या पूर्ण हातातून वाया गेला आहे. त्यामुळे रब्बी हंगामावर शेतकऱ्यांची अपेक्षा आहेत. परंतु शासन एकीकडे शेतकऱ्यांच्या बाजूने आहे; असं दर्शवत असते. परंतु महावितरण कंपनीकडून आठ तास वीजपुरवठा सुरळीतपणे होत नाही आहे. अधूनमधून ब्रेकडाऊन केला जात असतो. यामुळे शेतकऱ्यांना पिकांना पाणी देता येत नाही.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

रस्त्यावर उतरून आंदोलन 

भारत राष्ट्र समिती पक्षाकडून १२ तास वीज पुरवठा करण्यात यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे. शासनाने शेतकऱ्यांसाठी बारा तास सुरळीत वीजपुरवठा देण्यात यावी; अन्यथा शेतकऱ्यांसोबत भारत राष्ट्र समिती पक्ष रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नसत्याच्या इशारा दिला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT