Nandurbar News Saam tv
ऍग्रो वन

Nandurbar News : आठ तास वीजपुरवठा घोषित; नंदुरबार जिल्ह्यात मात्र खंडित वीजपुरवठा, शेतकरी अडचणीत

Nandurbar News : खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या पूर्ण हातातून वाया गेला आहे. त्यामुळे रब्बी हंगामावर शेतकऱ्यांची अपेक्षा आहेत

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 
नंदुरबार
 : राज्य सरकारने शेतकऱ्यांना आठ तास वीजपुरवठा केला जाणार असल्याची घोषणा केली आहे. मात्र (Nandurbar) आठ तास वीजपुरवठा सुरळीतपणे होत नसल्याने शेतकऱ्यांना मोठी अडचण निर्माण होत आहे. (MSEDCL) शेतकऱ्यांना पिकांना पाणी देणे देखील अडचणीचे होत आहे. (Maharashtra News)

नंदुरबार जिल्ह्यात यावर्षी सरासरी पेक्षा कमी पाऊस झाला आहे. यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या पूर्ण हातातून वाया गेला आहे. त्यामुळे रब्बी हंगामावर शेतकऱ्यांची अपेक्षा आहेत. परंतु शासन एकीकडे शेतकऱ्यांच्या बाजूने आहे; असं दर्शवत असते. परंतु महावितरण कंपनीकडून आठ तास वीजपुरवठा सुरळीतपणे होत नाही आहे. अधूनमधून ब्रेकडाऊन केला जात असतो. यामुळे शेतकऱ्यांना पिकांना पाणी देता येत नाही.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

रस्त्यावर उतरून आंदोलन 

भारत राष्ट्र समिती पक्षाकडून १२ तास वीज पुरवठा करण्यात यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे. शासनाने शेतकऱ्यांसाठी बारा तास सुरळीत वीजपुरवठा देण्यात यावी; अन्यथा शेतकऱ्यांसोबत भारत राष्ट्र समिती पक्ष रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नसत्याच्या इशारा दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Upit Recipe: संध्याकाळी भूक लागल्यावर झटपट बनवा टेस्टी आणि हेल्दी उपीट, वाचा सोपी रेसिपी

How to Keep Kobi Fresh: कोबी आठवडाभर राहील ताजी, वापरा फक्त ही १ ट्रीक

Chennai Beach Accident : चेन्नईच्या बीचवर महाराष्ट्रातील ३ जण वाहून गेले, एका मुलीचा मृत्यू, एकजण बेपत्ता, सुदैवानं एक बचावला

Maharashtra Live News Update: भारत मुक्ती मोर्चाची इंदोरा चौकातून सुरुवात

DVT symptoms: जास्त वेळ बसणं आणि धूम्रपानामुळे रक्ताच्या गाठींचा धोका वाढतोय; तज्ज्ञांनी सांगितलं कशी घ्याल काळजी?

SCROLL FOR NEXT