संतप्त शेतकऱ्यांनी मिरची मार्केट बंद पाडला लक्ष्मण सोळुंके
ऍग्रो वन

संतप्त शेतकऱ्यांनी मिरची मार्केट बंद पाडला

जालना येथील जाफ्राबाद याठिकाणी मिरची मार्केटमध्ये मिरची उत्पादक शेतकरी चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळाले आहे.

लक्ष्मण सोळुंके

जालना : आज जालना Jalna येथील जाफ्राबाद Jafrabad याठिकाणी मिरची Chili मार्केटमध्ये Market मिरची उत्पादक शेतकरी Farmers चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळाले आहे. मागील २ दिवसांपूर्वी जाफराबाद मार्केट मध्ये व्यापाऱ्यांकडून merchants ३ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल दराने मिरची खरेदी केली गेली आहे.

हे देखील पहा-

मार्केट मध्ये चांगला भाव मिळायला लागल्याने यामुळे आज मिरची मार्केट मध्ये परिसरासह इतर तालुक्यामधील शेतकऱ्यांनी ही मोठ्या प्रमाणावर मिरची आणल्यामुळे मार्केटमध्ये मिरचीची आवक वाढल्याने. व्यापाऱ्यांनी आवक वाढताच मिरचीची कमी दराने खरेदी करायला सुरवात केली. संतप्त झालेल्या, शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेली मिरची फेकून देऊन, व्यापाऱ्यांकडून होणाऱ्या गळचेपिचा जाहीर निषेध नोंदवत मिरची मार्केट बंद पाडले आहे.

व्यापाऱ्यांनी पोलिसांना बोलावून, शेतकऱ्यांवर दाबाव निर्माण करण्याचा प्रयन्त ही केला होता. मात्र, शेतकऱ्यांनी व्यापाऱ्याकडून पोत्याच्या वजन, कडताच्या नावाखाली प्रत्येक काट्या मागे ३ किलो मिरची काढून घेऊन ६३ किलोचा कट्टा ५९ किलोचा लावून त्यात ही दर कमी लावत असल्याचे पोलिसाच्या Police निरदर्शनास आणून दिल्याने, अखेर पोलिसांनी या वादात हस्तक्षेप करत शेतकरी आणि व्यापारी यांचा वाद मिटवला आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amitabh Bachchan: अमिताभ बच्चन यांच्या घराबाहेर वाढवली सुरक्षा, २४ तास पोलीस तैनात राहणार, जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?

Accident: भरधाव डंपरची दुचाकीसह १७ वाहनांना धडक; १९ जणांचा मृत्यू, अपघाताचा थरारक सीसीटीव्ही VIDEO

Road Accident : ४८ तासांत 3 मोठे अपघात, 53 जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी

Maharashtra Politics: 'मी रमीचा खेळाडू नव्हे, तर...'भाजपमध्ये प्रवेश करताच सांगळेंचा मंत्री कोकाटोंवर घणाघात

Maharashtra Live News Update: ठाकरे बंधू एकत्र आले तरी महायुतीला फरक पडणार नाही - रामदास आठवले

SCROLL FOR NEXT