सागर निकवाडे
नंदूरबार : दरवर्षीप्रमाणे यावर्षी संक्रांतीनंतर भाव वाढतील असे अपेक्षा सर्व शेतकऱ्यांना (farmer) होतील कापसाचे दर (Cotton) वाढ झालेली नसून त्यामुळे दिवसे गणित वजन घटत असल्यामुळे नंदूरबार (Nandurbar) जिल्ह्यातील शेतकरी मिळेल त्या भावात विक्री करताना दिसत आहे. (Live Marathi News)
शेतकरीचा नाईलाज
दोन महिन्यापासून सर्व शेतकऱ्यांकडे कापूस असून भाव वाढतील, यापेक्षा शेतकऱ्यांनी आपली कापूस विक्री थांबवली होती. गेल्या दोन महिन्यापासून कापसाचे दर ७ हजार ५०० ते ८ हजार ५०० पर्यंत मर्यादित आहेत. त्या अगोदर प्रतिक्विंटल ९ हजारांचा भाव कापसाला मिळत होता.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.