एबीपी सी व्होटर नुसार राज्यात महायुतीला 24 जागा मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त केला गेला आहे. सिंधुदूर्ग लोकसभा मतदारसंघात नारायण राणे आघाडीवर असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. पण, असं असलं तरी नारायण राणे यांचा एकहाती विजय होणार नसल्याची शक्यता विश्लेषकांनी व्यक्त केली. रत्नागिरी-सिंधुदुर्गाचा लढा अतितटीचा होणार होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत यांनी नारायण राणे यांना कडवी झुंज दिलीये. त्यामुळे रत्नागिरीचा निकालात काहीही होऊ शकतं. असं विश्लेषकांचं मत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.