VIDEO: Mumbai ला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 धरणांचा पाणीसाठा वाढला

Mumbai Dam News: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांचा पाणीसाठा वाढला, गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा पाणीसाठा अधिक.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांचा पाणीसाठा वाढला असल्याची माहिती समोर येत आहे. आतापर्यंत मुंबईत 71.02 टक्के पाणीसाठा उपलब्ध असून गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा पाणीसाठा वाढला आहे. सगळ्यात कमी पाणीसाठा अप्पर वैतरणा धरणात आहे.तर तुलसी, विहार आणि मोडक सागर धरण ओसंडून वाहत आहेत. अप्पर वैतरणा धरणात 39.41 टक्के पाणीसाठा, मोडक सागर धरणात 100 टक्के पाणीसाठा, तानसा धरणात 98.61 टक्के पाणीसाठा, मध्य वैतरणा धरणात 69.40 टक्के पाणीसाठा, भातसा धरणात 69.20 टक्के पाणीसाठा, विहार धरणात 100 टक्के पाणीसाठा तर तुलसी धरणात 100 टक्के इतका पाणीसाठा उपलब्ध आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com