Video: अर्थसंकल्पावरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल

बिहारच्या पुरासाठी निर्मला सितारामन यांनी निधी दिला त्यांना महाराष्ट्राचा पूर दिसला नाही का? असा सवालही त्यांनी विचारलाय.

Sanjay Raut PC: घोटाळे करणाऱ्यांच्या सहकार्याने सरकार चालवत असतील तर माझा कोपरापासून दंडवत असं म्हणत राऊतांनी सरकारवर हल्लाबोल केलाय. याचबरोबर त्यांनी सरकारने मांडलेल्या बजेटवर देखील ताशेरे ओढलेत. "सरकार वाचवण्याचं बजेट आहे. पूर्वीच्या काळी गुजरातचे सरदार ईस्ट इंडिया कंपनीचे मदत घ्यायचे तसा हा प्रकार आहे. महाराष्ट्राचे राज्यकर्ते अर्थसंकल्पाचं कौतुक केलं त्यांच्या डिग्री तपासाव्या लागतील" असा घणाघात संजय राऊतांनी केलाय. बिहारच्या पुरासाठी निर्मला सितारामन यांनी निधी दिला त्यांना महाराष्ट्राचा पूर दिसला नाही का? असा सवालही त्यांनी विचारलाय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com