Prithviraj Chavan On MIM | एमआयएमला सोडून गेल्यामुळे... पृथ्वीराज चव्हाण नेमकं काय म्हणाले?

Prithviraj Chavan On MIM Today News | काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी एमआयएम आणि वंचितबद्दल मोठं विधान केलं आहे. भाजपला फक्त 30% जनाधार आहे. 70%चा विरोध असताना ही भाजप निवडून येते. कारण विरोधी पक्षाच्या मतांचं विभाजन करण्यात ते यशस्वी होतात. म्हणून यावेळेला एमआयएमने वंचितची साथ सोडली, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी एमआयएम आणि वंचितबद्दल मोठं विधान केलं आहे. भाजपला फक्त 30% जनाधार आहे. 70%चा विरोध असताना ही भाजप निवडून येते. कारण विरोधी पक्षाच्या मतांचं विभाजन करण्यात ते यशस्वी होतात. म्हणून यावेळेला एमआयएमने वंचितची साथ सोडली. 2019ला वंचित - एमआयएम आघाडीला 7% मतं मिळाली. आता एमआयएम सोडून गेल्यामुळे वंचितकडे 3 % मतं राहिली आहेत. त्यामुळे कोणीही भाजपच्या विरोधात उमेदवारी दिली आणि विरोधी पक्षांच्या मतांचे विभाजन केलं तर त्याचा फायदा भाजपला होतो हे लोकांना कळलं आहे, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com