महापालिकेच्या निवडणुकीच्या रणसंग्रामात जोरदार प्रचार सुरू असून आज मुंबई येथील शिवाजी पार्कमध्ये राज आणि उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा आहे. यावेळी आदित्य ठाकरे यांनी भाषण करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मिमीक्री केली. ठाकरे म्हणाले, मोदी आणि फडणवीसांच मुंबईसाठी काय योगदान आहे? ही निवडणूक वॉटर, मीटर आणि गटारची आहे. खोट्या आश्वासनांर जाऊ नका ही गल्लीची निवडणूक आहे. 92 हजार कोटींची ठेवी आम्ही मुंबई मनपामध्ये ठेवल्या आणि मुंबईकरांसाठी वापरल्या. लाडक्या बहीणींसाठी 2100 रुपये कधी देणार असा सवाल देखील त्यांनी फडणवीसांना केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.