Mumbai Local News: मुंबईकरांसाठी मोठी बातमी, लोकल प्रवास होणार सुसाट, मध्य रेल्वेच्या निर्णयामुळे आता लागणार फक्त इतका वेळ

Mumbai Local News: मुंबईतील तीन विभागांच्या रेल्वेरुळांची वेगक्षमता शंभरपेक्षा अधिक वाढवण्यात आली आहे. त्यामुळे लोकल प्रवास आता सुसाट होणार आहे. नव्या वर्षात प्रवाशांना याचा लाभ मिळणार आहे. सीएसटी ते पनवेलदरम्यान प्रवास वेगवान होणार आहे.
Mumbai Local News
Mumbai Local NewsSaam Digital
Published On

Mumbai Local News

मुंबईतील तीन विभागांच्या रेल्वेरुळांची वेगक्षमता शंभरपेक्षा अधिक वाढवण्यात आली आहे. त्यामुळे लोकल प्रवास आता सुसाट होणार आहे. नव्या वर्षात प्रवाशांना याचा लाभ मिळणार आहे. सीएसटी ते पनवेलदरम्यान प्रवास वेगवान होणार आहे. रुळांची वेगक्षमता १०५ किलोमीटर प्रतितास करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.

हार्बर,ट्रान्सहार्बर आणि नेरुळ-खारकोपरदरम्यान रुळांची वेगक्षमता 105 किलोमीटर होणार असून सध्याच्या CST ते पनवेल लोकलचा वेग ताशी 80 किमी आहे. तर सध्या CST ते पनवेल जाण्यास 80 मिनिटं लागतात नवीन वर्षात हेच अंतर कापण्यासाठी 65 ते 70 मिनिटं लागतील.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com