सांजवेळ होताच रात्र होण्याआधी सर्वजण आपल्या घराच्या दिशेने जाऊ लागतात.
वास्तुशास्त्रात सायंकाळच्या वेळी काही गोष्टींची काळजी घेणे महत्वाचे मानले जाते.
सांजवेळ झाल्यावर घरामध्ये कधीही केर, कचरा काढू नये.
रात्री किंवा सांज वेळ होताच नखे कापू नयेत. त्याने तुमच्यावर आर्थिक संकट येईल.
सायंकाळी भांडी धुतल्याने देखील आपल्या घरात आर्थिक चणचण जाणवते.
ज्या घरात सांजवेळी व्यक्ती भांडतात, किंवा वाद घालतात त्यांच्या घरात देखील पैसा टिकत नाही.
सायंकाळ झाल्यावर झाडे झोपतात असं म्हटलं जातं. त्यामुळे या वेळात झाडे तोडू नयेत.
वास्तू शास्त्रातील या टिप्स फॉलो करणे गरजेचे आहे. अन्यथा घरात कायम दारिद्र्य राहते.
टीप : ही सामान्य माहिती आहे. साम टीव्ही या माहितीचा दावा करत नाही.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.