MAHARASHTRA SCHOOL REOPENING DATE Saam Tv
Video

School Timing : पुढील १५ दिवस राज्यातील शाळांच्या वेळा बदलणार? पालक-शिक्षकांनी का केली मागणी

Heat Wave School Timing Effect : राज्यात वाढत्या उष्णतेमुळे आणि उकाड्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पुढील १५ दिवस सर्व शाळा सकाळच्या सत्रात भरवाव्यात, अशी पालक आणि शिक्षक संघटनांची मागणी जोर धरत आहे.

Namdeo Kumbhar

राज्यात सध्या उन्हाचा कडाका आणि उकाडा प्रचंड वाढला आहे, ज्यामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. या बदलत्या आणि कडक हवामानाचा सर्वाधिक फटका शालेय विद्यार्थ्यांना बसत आहे. दुपारच्या सत्रात शाळा भरत असल्याने विद्यार्थ्यांना उन्हाच्या तीव्र जाळा सहन कराव्या लागत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून पुढील १५ दिवस राज्यातील सर्व शाळा केवळ सकाळच्या सत्रातच भरवण्यात याव्यात, अशी जोरदार मागणी आता पालक आणि विविध शिक्षक संघटनांकडून केली जात आहे. वाढत्या उष्णतेमुळे शालेय विद्यार्थी कमालीचे त्रस्त झाले असून शाळांच्या वेळेत तातडीने बदल करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Big EPFO Update: मोठी बातमी! पीएफमधून पैसे काढण्याचे नियम बदलले, आजारपण, लग्न आणि शिक्षणासाठी किती वेळा मिळणार अॅडव्हान्स?

मोठी बातमी! पीएफमधून पैसे काढण्याचे नियम बदलले; लग्न, शिक्षण की आजारपण... आता किती वेळा काढता येणार पैसे?

महागड्या फेशियलची गरज नाही! ग्लोईंग स्किनसाठी चेहऱ्यावर लावा कच्चे दूध

Maharashtra News Live Update: दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीतील पुतळ्यावरून भाजप आणि शिंदेंच्या शिवसेना पक्षात वाद

पावसाळ्यात जरूर खा गावरान 'भारंगीची भाजी', साथीच्या आजारांवर ठरेल फायदेशीर|Bharani Bhaji

SCROLL FOR NEXT