Amaravati Water Crisis SAAM TV
Video

Amaravati Water Crisis News | अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात भीषण पाणीटंचाई, पाण्यासाठी ग्रामस्थांचे हाल

अमरावतीत ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. तळपत्या उन्हात अमरावतीकरांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.

Saam TV News

अमरावती : अमरावतीत (Amravati) ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. तळपत्या उन्हात अमरावतीकरांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. मेळघाटात अनेक गावं आणि पाड्यात टँकरने विहिरीत पाणी सोडलं जातं आणि हे पाणी घेण्यासाठी गावकऱ्यांची एकच झुंबड उडते. पण हे पाणी विहिरीत सोडल्यामुळे पाणी गढूळ होतं. त्यामुळे गावकऱ्यांना हे गढूळ पाणी प्याव लागतं. गेल्या दोन वर्षात गावात पाणीटंचाईवर लाखो रुपये खर्च केले, तरी पाणीटंचाई दूर झाली नाही असा आरोप होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अहिल्यानगर जिल्ह्यात पावसाची हजेरी

CSMT स्टेशन फलाट विस्ताराच्या कामाचा कालावधी वाढला; अनेक गाड्यांचा शेवटचा थांबा बदलला, कोणती ट्रेन कुठे थांबणार?

Monday Horoscope : वादापासून दूर राहावे, रागावर नियंत्रण ठेवा; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात मोठं काही तरी घडणार

Heart attack prevention: हे ६ पदार्थ कमी करतील हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका

Vaibhav Sooryavanshi: अरं वैभवा काय केलास तू! महत्त्वाच्या सामन्यात वैभव सूर्यवंशी फ्लॉप

SCROLL FOR NEXT