Maharashtra VIDEO: राज्यात पावसाचा जोर वाढणार, 'या' जिल्ह्यांना असणार ऑरेंज आणि यलो अलर्ट  Saam TV
Video

Maharashtra VIDEO: राज्यात पावसाचा जोर वाढणार, 'या' जिल्ह्यांना असणार ऑरेंज आणि यलो अलर्ट

Maharashtra Rain News: राज्यात अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा तडाखा, 1 ते 4 ऑगस्ट दरम्यान पावसाचा जोर वाढणार.

Uday Satam

मुसळधार पावसाचा तडाखा राज्यातील अनेक जिल्ह्यांना बसला आहे पुणे तसेच कोल्हापूरमध्ये पुरपरिस्थिती नर्माण होऊन अनेकांचे मोठे नुकसान झाले. गेले दोन दिवस पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र राज्यात 1 ते 4 ऑगस्ट दरम्यान पावसाचा जोर वाढणार आहे. आज रायगड, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर मुंबई आणि ठाणे या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. 5 ऑगस्ट पासून कोकण वगळता उर्वरीत महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर कमी होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. 1 ऑगस्टला रायगड, सातारा, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि पुणे या भागांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबई आणि ठाणे या भागांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan Crime News: फसवणूक प्रकरण: कल्याणमधील डॉक्टर बंटी बबलीला न्यायालयाचा दणका; अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

Manoj Jarange Patil: आखण्यात आला होता जिवे मारण्याचा कट, तरीही मनोज जरांगेंनी नाकारलं पोलीस संरक्षण; काय आहे कारण?

Aadhaar Card Update: आधार कार्डमध्ये येईल QR कोड; काही सेकंदात होतील बँकेची कामे

Sangli Accident : अपघाताचा थरार, भरधाव ऊसाच्या ट्रॅक्टरची धडक; ST बस ओढापत्रात कोसळली

निवडणूक आयुक्त अमित शाहांचे पाया पडले? नेमके प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT