Maharashtra VIDEO: राज्यात पावसाचा जोर वाढणार, 'या' जिल्ह्यांना असणार ऑरेंज आणि यलो अलर्ट  Saam TV
Video

Maharashtra VIDEO: राज्यात पावसाचा जोर वाढणार, 'या' जिल्ह्यांना असणार ऑरेंज आणि यलो अलर्ट

Maharashtra Rain News: राज्यात अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा तडाखा, 1 ते 4 ऑगस्ट दरम्यान पावसाचा जोर वाढणार.

Uday Satam

मुसळधार पावसाचा तडाखा राज्यातील अनेक जिल्ह्यांना बसला आहे पुणे तसेच कोल्हापूरमध्ये पुरपरिस्थिती नर्माण होऊन अनेकांचे मोठे नुकसान झाले. गेले दोन दिवस पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र राज्यात 1 ते 4 ऑगस्ट दरम्यान पावसाचा जोर वाढणार आहे. आज रायगड, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर मुंबई आणि ठाणे या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. 5 ऑगस्ट पासून कोकण वगळता उर्वरीत महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर कमी होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. 1 ऑगस्टला रायगड, सातारा, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि पुणे या भागांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबई आणि ठाणे या भागांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Tourism : रंग बदलणारा महाराष्ट्रातील अनोखा तलाव, तुम्ही कधी पाहिलात का?

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींच्या खात्यात लवकरच पैसे येणार, सामाजिक न्याय विभागाचा ४१० कोटींचा निधी केला वळता

गावाबाहेरच्या विहिरीत आढळला तरुण-तरुणीचा मृतदेह, यवतमाळमध्ये खळबळ; हत्या की आत्महत्या?

Maharashtra Live News Update: काँग्रेसपाठोपाठ भाजपही घेणार पक्षाच्या कामगिरीचा आढावा

Pravin Tarde : प्रवीण तरडेंनी 'देऊळ बंद २'चं शूटिंग थांबवले अन् रिलीज डेटही पुढे ढकलली, कारण काय?

SCROLL FOR NEXT