टीम इंडिया टी२० वर्ल्डकप घेऊन भारतात दाखल झाली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर टीम इंडिया मुंबईत दाखल झालीय. ओपन बसमधून जल्लोष रॅली काढली जाणार आहे. मिरवणूक काढण्यासाठी तयार करण्यात आलेली बस सज्ज झालीय. या बसमधून टीम इंडियाची जल्लोष रॅली काढली जाणार आहे. वानखेडे स्टेडियमवर चाहत्यांनी मोठी केलीय. वानखेडेपासून बस सुरू झालीय . चाहत्यांनी प्रमाणापेक्षा जास्त गर्दी केल्यामुळे मैदानावरील सगळे गेट बंद करण्यात आले आहे. 35 हजार सीटिंग कॅपॅसिटी असू सर्व स्टेडियम हाऊसफुल झाले आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.