नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील मतदारांनी महायुतीच्या विरोधात आणि महाविकास आघाडीच्या बाजूने आपला कौल दिला. त्यातही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची कामगिरी अधिक उजवी ठरली. ४ जूनच्या निकालानंतर १० जून रोजी पक्षाचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. मात्र वर्धापन दिनाच्या निमित्ताने झालेल्या भाषणातून आता श्रेयवादाचे राजकारण होत असल्याचे समोर आले आहे. तसेच पक्षात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि आमदार रोहित पवार यांच्यात गट पडल्याचे त्यांच्या कार्यकर्त्यांच्या सोशल मीडिया पोस्टवरून दिसून येत आहे. पाहुयात त्याच संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट...
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.