Water Crisis News  Saam Tv
Video

Water Crisis | भीषण पाणीटंचाई ! पाणी टंचाईच्या भागात बांधकाम थांबवणार?

Saam TV News

Water Crisis News | अनेक जिल्ह्यात पाणी टंचाईची भीषण स्थिती उद्भवली आहे.नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी अनेक समस्यांना सामोरे जावं लागत आहे.अनेक ठिकाणी सध्या टॅकरने पाणीपुरवठा केला जातोय.मे महिन्यात पाण्याची भीषण स्थिती उद्भवल्याने सरकारपुढे ही पेच निर्माण झाला आहे.त्यामुळे ज्या ठिकाणी पाणी टंचाई आहे,त्या ठिकाणी बांधकाम थांबवण्याचा निर्णय सरकार घेण्याची शक्यता आहे.मराठवाड्यात दुष्काळ पडल्याने नागरिकांना भीषण पाणी टंचाईला सामोरे जावं लागत आहे.हंडाभर पाण्यासाठी लोकांची झुंबड उडत आहे. पाणी टंचाईच्या समस्येवर सरकार तोडगा काढणार का? असा प्रश्नउपस्थित होतोय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope: रविवारी या 3 राशींचे भाग्य सूर्या सारखे चमकणार, गणरायाची होईल कृपा

Best Selling Cars: या ५ कार्सची बाजारात वाढली मागणी, खरेदीसाठी होतेय गर्दी; पाहा लिस्ट

Maharashtra Politics : राऊतांचे वार, मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार; नेमकं राज्यात काय राजकारण शिजतंय? VIDEO

Rashi Bhavishya Today : अचानक धनलाभ होण्याची शक्यता, आरोग्याची काळजी घ्या; वाचा रविवारचे राशीभविष्य

Weight Loss: जीममध्ये न जाता वजन कसे कमी कराल?

SCROLL FOR NEXT