Ratnagiri Saam TV
Video

Ratnagiri Heavy Rainfall : रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा कहर, 15 दिवसांत दीड कोटींचं नुकसान|VIDEO

Ratnagiri Rain : रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाचा जोरदार फटका बसल्यामुळे, घरांचे, रस्त्यांचे आणि सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रत्नागिरी जिल्ह्यात मान्सून सक्रिय झाल्यानंतर मुसळधार पावसामुळे गेल्या 15 दिवसांत जवळपास दिड कोटीचं नुकसान झालं आहे. जिल्ह्यात अनेक भागात दरडी कोसळल्या, रस्ते खचले, पुलांना बाधा झाली, झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. या नैसर्गिक आपत्तींमुळे १३० कच्च्या आणि पक्क्या घरांचे अंदाजे ४४ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर सार्वजनिक मालमत्तेचे एक कोटीहून अधिक रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. एकूण मिळून जिल्ह्याचे नुकसान दीड कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे. पावसात पाण्यात बुडून आणि वीज पडून दोघांचा मृत्यू झाला असून, संरक्षक भिंत कोसळून आणि इतर घटनांमध्ये पाच जण जखमी झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आगामी महानगरपालिका निवडणूकिच्या पार्श्वभूमीवर सोलापूर भाजपमध्ये जम्बो पक्षप्रवेश

Tridashansh Yog: अवघ्या काही तासांनी गुरु-बुध तयार करणार त्रिदशांश योग; 'या' राशींच्या नशीबी येणार अखेर श्रीमंती

Jalna News: मोठी बातमी! महानगरपालिकेच्या आयुक्तांना १० लाखांची लाच घेताना अटक

Bjp vs Shivsena: दिवाळीआधीच महायुतीत वादाचे फटाके, 'ठाण्यात भाजपचा महापौर होणार' भाजपचा स्वबळाचा नारा

Nashik Politics: नाशिकमध्ये भाजपची जबरदस्त खेळी; कोकाटेंचा भाजपमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT