Ratnagiri Saam TV
Video

Ratnagiri Heavy Rainfall : रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा कहर, 15 दिवसांत दीड कोटींचं नुकसान|VIDEO

Ratnagiri Rain : रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाचा जोरदार फटका बसल्यामुळे, घरांचे, रस्त्यांचे आणि सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रत्नागिरी जिल्ह्यात मान्सून सक्रिय झाल्यानंतर मुसळधार पावसामुळे गेल्या 15 दिवसांत जवळपास दिड कोटीचं नुकसान झालं आहे. जिल्ह्यात अनेक भागात दरडी कोसळल्या, रस्ते खचले, पुलांना बाधा झाली, झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. या नैसर्गिक आपत्तींमुळे १३० कच्च्या आणि पक्क्या घरांचे अंदाजे ४४ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर सार्वजनिक मालमत्तेचे एक कोटीहून अधिक रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. एकूण मिळून जिल्ह्याचे नुकसान दीड कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे. पावसात पाण्यात बुडून आणि वीज पडून दोघांचा मृत्यू झाला असून, संरक्षक भिंत कोसळून आणि इतर घटनांमध्ये पाच जण जखमी झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यात डेंगीचे 119 रूग्ण, मलेरियाचे 64 रूग्ण

Maiya Sanman Yojana: या राज्यातील महिलांना दर महिन्याला मिळतात ₹२५००; पैसे आले की नाही; असं करा चेक

Anant Chaturdashi 2025 live updates : निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी..., लाडक्या बाप्पाला आज निरोप

Jio Recharge Plan: ७५ रुपयांचा जिओचा प्रीपेड प्लॅन! २३ दिवसांची वैधता, अतिरिक्त डेटा मोफत अन् बरंच काही...

IPS Anjana Krishna: आई टायपिस्ट, वडील कपडे विकायचे, एकेकाळी डिप्रेशनमध्ये गेल्या, तरी जिद्दीने झाल्या IPS, वाचा अंजना कृष्णा यांचा प्रेरणादायी प्रवास

SCROLL FOR NEXT