Ratnagiri Saam TV
Video

Ratnagiri Heavy Rainfall : रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा कहर, 15 दिवसांत दीड कोटींचं नुकसान|VIDEO

Ratnagiri Rain : रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाचा जोरदार फटका बसल्यामुळे, घरांचे, रस्त्यांचे आणि सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रत्नागिरी जिल्ह्यात मान्सून सक्रिय झाल्यानंतर मुसळधार पावसामुळे गेल्या 15 दिवसांत जवळपास दिड कोटीचं नुकसान झालं आहे. जिल्ह्यात अनेक भागात दरडी कोसळल्या, रस्ते खचले, पुलांना बाधा झाली, झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. या नैसर्गिक आपत्तींमुळे १३० कच्च्या आणि पक्क्या घरांचे अंदाजे ४४ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर सार्वजनिक मालमत्तेचे एक कोटीहून अधिक रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. एकूण मिळून जिल्ह्याचे नुकसान दीड कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे. पावसात पाण्यात बुडून आणि वीज पडून दोघांचा मृत्यू झाला असून, संरक्षक भिंत कोसळून आणि इतर घटनांमध्ये पाच जण जखमी झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yogesh Kadam : आधी पुण्यातील गुन्हेगारीचा आलेख वाचला; नंतर गृहराज्यमंत्र्यांनी गुन्हे रोखण्याचा सरकारचा 'राणबाण उपाय'च सांगितला

Akola Shocking : दिवसभर ५ वर्षांचा चिमुकला बेपत्ता, नंतर सांडपाण्याकडे लक्ष गेलं; दृश्य पाहून कुटुंब हादरलं

Raj Thackeray : महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हिंदीसाठी का भांडतोय? राज ठाकरेंचा थेट सवाल

Raj Thackeray : 'मुंबईतल्या समुद्रात डुबे डुबे के मारेंगे'; राज ठाकरेंची भाजप खासदार निशिकांत दुबेंना वार्निंग

Ganapati Special Trains : चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी, गणेशोत्सवानिमित्ताने मध्य रेल्वे चालवणार २५० विशेष गाड्या

SCROLL FOR NEXT